शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 18:39 IST

मशागत करताना शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हते

शिरडशहापूर (जि.हिंगोली): शेतात मशागतीचे काम करीत असताना एका शेतकऱ्याचा उष्माघातानेमृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे रविवारी (दि.२६) घडली. 

शिरडशहापूर येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी अंदाजे ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता; परंतु त्यांना अचानक चक्कर आली व शेतातच बेशुद्ध पडले. ते शेतात एकटेच होते. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी शेतात  वखरास जुंपलेल्या बैलजोडी जवळ ते बेशुद्धावस्थेत पडलेले होते.

नातेवाईकांनी त्यांना उठविण्याच्या प्रयत्न केला मात्र ते शुद्धीवर आले नाहीत. यावेळी रक्ताच्या उलटीमुळे त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते. यामुळे त्यांचा मृत्यूउष्माघातानेच झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतात आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एका पाठोपाठ पाच ते सहा जण उष्माघाताने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेतीSun strokeउष्माघात