शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

मोटार लावताना तोल गेल्याने शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 13:46 IST

शेतातून रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठे सापडले नाहीत.

शिरडशहापूर ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील धामणगाव येथील शेतकऱ्याचे स्वतःच्या शेतातील शेततळ्यात मोटर लावण्यासाठी गेले असता, तोल गेल्याने तळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे.

धामणगाव येथील शेतकरी जळबाजी उर्फ कैलास ज्ञानोबा बेले वय ३७, हे मंगळवारी ४ वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात असलेल्या मोठ्या शेततळ्यातून पिकांना पाणी देण्यासाठी मोटर लावत हाेते. मात्र यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने ते शेततळ्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

शेतातून रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठे सापडले नाहीत. शेतातील तळ्याकडे पाहिले असता, बाजूला त्यांच्या चप्पल, मोबाईल सापडला. त्यामुळे ते शेततळ्यात पडल्याचे समजून शोधकार्य सुरु केले. तळ्यात जास्तीचे पाणी असल्यामुळे जेसीबी लावून शेततळ्याचा कडा फोडण्यात आला. त्यानंतर त्यांचे प्रेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जमादार प्रकाश नेव्हल यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीDeathमृत्यू