शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आॅनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:17 IST

जिल्ह्यात आरटीई २५ टक्केसाठी ७०९ जागा रिक्त असून या जागांसाठी पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. या तारखेत बदल करण्यात आला असून आॅनलाईन अर्जासाठी मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज ३० मार्चपर्यंत करता येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आरटीई २५ टक्केसाठी ७०९ जागा रिक्त असून या जागांसाठी पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. या तारखेत बदल करण्यात आला असून आॅनलाईन अर्जासाठी मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज ३० मार्चपर्यंत करता येणार आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदनित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. दरवर्षी प्रमाणे २०१९-२० या वर्षीची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात येणार असून पडताळणी समितीमार्फत आॅनलाईन प्रवेश गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात येणार आहेत. २०१९-२० या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन शाळांनी नोंदणी केली आहे. एकूण ७०९ जागा आरटीई २५ टक्केसाठी रिक्त आहेत.पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी यापुर्वी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. परंतु विविध संघटना व पालकांच्या मागणीनुसार सदरच्या तारखेत वाढ करण्यात आली असून आता पालकांना ३० मार्च २०१९ पर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. जास्तीत जास्त बालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तारखेच्या मुदतवाढीसंदर्भात तसे पत्रही काढले आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण