शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे ३२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यातील २० पैकी १९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना वेळीच गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे ...

हिंगोली : जिल्ह्यातील २० पैकी १९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना वेळीच गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे ३२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

जिल्ह्यात लघु सिंचन विभागाच्या वतीने २० कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्याच्या माध्यमातून २ हजार ५० सघमी पाणीसाठा होणार असून यातून ४११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण, बंधारे ओसंडून वाहत होते. पावसाळ्यात पाणी वाहून गेले तरी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत व्हावी, यासाठी बंधाऱ्यांना गेट बसविण्याचे काम लघु सिंचन विभागाने हाती घेतले होते. जिल्ह्यातील २० कोल्हापुरी बंधाऱ्यांना ७५५ गेट आहेत. यातील १९ बंधाऱ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत गेट बसविण्यात आले. त्यामुळे १९ बंधाऱ्यात पाणी जमा होण्यास मदत झाली. बंधाऱ्यांना गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला. यातून जवळपास ३२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. दरम्यान, बंधाऱ्यातील पाण्याने सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघाला आहे.