शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:19 IST

कयाधू नदीपात्रात खोदलेल्या विहिरीत पडून वसई येथील एका शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ डिसेंबरच्या रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कयाधू नदीपात्रात खोदलेल्या विहिरीत पडून वसई येथील एका शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ डिसेंबरच्या रात्री घडली.वसई येथील शेतकरी बालाजी नामदेवराव साळवे (३०) हे रविवारी शेतात गेले कयाधू नदीपात्रात खोदलेल्या विहिरीत पाईप सोडत असता विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २३ डिसेंबर रोजी सकाळी बालाजी साळवे घरी परत न आल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता त्यांचा मृत्तदेह नदीपात्रातील विहिरीत आढळून आला.घटनास्थळी फौजदार शिवसांब घेवार, पी.एम. चाटसे, रोहिदास राठोड, नामदेव जाधव, ज्ञानोबा थिटे यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी