शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

ग्रामीण डाकसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:02 AM

ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्यांसंदर्भात ५ जून रोजी हिंगोली येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्यांसंदर्भात ५ जून रोजी हिंगोली येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.मागील पंधरा दिवसांपासून टपाल विभागातील ग्रामीण टपाल कमचाऱ्यांचा देशव्यापी संप सुरू आहे. त्या अनुषंगाने हिंगोली येथे मंगळवारी संपात सहभागी होऊन कर्मचाºयांनी धरणे आंदोलन केले. कमलेश चंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्या, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामीण डाकसेवकांनी आंदोलन केले.अजूनही ग्रामीण भागात बहुतांश संपर्क टपालाच्या माध्यमातूनच होतो. डाक सेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागात सध्या कोणतेही टपाल मिळत नाहीत. परंतु या सेवकांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासन कोणतीच भूमिका घ्यायला तयार नाही. सातवा वेतन आयोग ग्रामीण डाक सेवकांना लागू करण्यासंदर्भात सेवकांनी यापुर्वीही आंदोलन संप केले. त्यावेळी आश्वासन देऊन अद्याप मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे आता परत डाकसेवक आता आंदोलन व संप करीत आहेत.टपालसेवा विस्कळीतकळमनुरी : तालुक्यातील टपालसेवा विभागातील कर्मचारी २२ मे पासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे टपालसेवा विस्कळीत झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील २० टपाल कर्मचारी संपावर गेले आहेत. शासनदरबारी अनेकदा मागण्यासाठी पाठपूरावा व आंदोलने करूनही कर्मचाºयांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPostal Groundपोस्टल ग्राऊंड