शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

या निवेदनात म्हटले की, केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना व कायदे आणून शेतकऱ्यांचा छळ मांडला जात असल्याने असंतोष ...

या निवेदनात म्हटले की, केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना व कायदे आणून शेतकऱ्यांचा छळ मांडला जात असल्याने असंतोष पसरत आहे. कृषी उत्पादनांना मंडीत भाव मिळत नाही, मात्र बाहेर त्याच मालासाठी जास्त भाव मोजावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मरणाला टेकलेला असताना कृषी उत्पादनांचा व्यापार करणारे गलेलठ्ठ होत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत अहे. काही भागात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळाला, असे म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांचे शोषण थांबवून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर सुभाष देशमुख, तुळशीराम कोरडे, बालासाहेब चटे, सुदाम गवळी, देवराव इंगळे, जयवंत फडणवीस, सचिन नानवटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.