शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

५८ हजार मे.टन खताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:35 IST

यंदा खरीप हंगामात लागणाऱ्या विविध प्रकारच्या खतांचे आवंटन ५८ हजार १२0 मे.टन एवढे मंजूर झाले असून त्याची आवकही जिल्ह्यात सुरू झाली आहे. हे खत सप्टेंबर महिन्यापर्यंत येथे दाखल होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा खरीप हंगामात लागणाऱ्या विविध प्रकारच्या खतांचे आवंटन ५८ हजार १२0 मे.टन एवढे मंजूर झाले असून त्याची आवकही जिल्ह्यात सुरू झाली आहे. हे खत सप्टेंबर महिन्यापर्यंत येथे दाखल होणार आहे.यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या खतांचा समावेश आहे. यात एप्रिल महिन्यात ६८८0 मे. टन, मे महिन्यात ८0६0 मे.टन, जून महिन्यात १२ हजार ८१0, जुलै महिन्यात ११ हजार २३0, आॅगस्ट महिन्यात १0 हजार ७00, सप्टेंबर महिन्यात ८४४0 मे.टन खताची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया १७ हजार २६0 मे.टन, डीएपी-१0८१0 मे. टन, एमओपी-४ हजार मे.टन, एनपीके १७ ३४0 मेटन, एसएसपी ८७१0, मे. टन खताचा समावेश आहे.दिवसेंदिवस शेतकरी रासायनिक खतांचा वापर कमी करू लागला आहे. त्यातच ऐन हंगामात होणारी खतासाठीची धावपळ लक्षात घेता अनेक शेतकरी उन्हाळ्यातच खते व बी-बियाणांची तयारी करतानाही दिसत आहेत. कृषी केंद्रांवर खते व कृषी वाणांच्या दराची चौकशी करण्यात येत असल्याचे दिसते.सध्या खताची आवकही सुरू झाली आहे. हिंगोली येथील रेल्वेस्थानकावर मागील दोन दिवसांपासून खताच्या रॅक लागत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी खत उतरविण्याचे काम जोमात सुरू आहे. जिल्हाभरात डीएपी व २0.२0.१३ या खताचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे. तळपत्या उन्हातही कामगार हे खत उतरविताना दिसत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी