शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:38 IST

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीतून कृषीच्या दुकानांना शिथिलता दिली असून कृषी केंद्र रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना खते, बी-बियाणे यांचा साठा करण्यासह शेतकऱ्यांनाही खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी ही तजविज केली. ठिबक, तुषार, पाईप पुरवठा, कृषी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग व दुरुस्तीची दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले. तर परवानाधारक कृषी केंद्र रोज ९ ते ५ या वेळेत चालू ठेवता येणार आहे. 

यासाठी दुकान पूर्णपणे सॅनिटाईज करून सुरुवात करावी, कामावरील कामगार, खरेदीदाारचे नाव, संपर्काचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवणे, दुकानदार व कामगारांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सामाजिक अंतराचा नियम ग्राहक व दुकानदारांनी पाळावा, सॅनिटायझर ठेवावे, दुकानांसमोर ग्राहकांसाठी गोल आखणी करावी, कामगारांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करावी, दुकानदारांनीच कामगारांना मास्क व सॅनिटायझर द्यावे, दुकानाच्या परिसरात पिण्याचे पाणीव हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करावी, पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी आदी अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरी