शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:38 IST

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीतून कृषीच्या दुकानांना शिथिलता दिली असून कृषी केंद्र रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना खते, बी-बियाणे यांचा साठा करण्यासह शेतकऱ्यांनाही खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी ही तजविज केली. ठिबक, तुषार, पाईप पुरवठा, कृषी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग व दुरुस्तीची दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले. तर परवानाधारक कृषी केंद्र रोज ९ ते ५ या वेळेत चालू ठेवता येणार आहे. 

यासाठी दुकान पूर्णपणे सॅनिटाईज करून सुरुवात करावी, कामावरील कामगार, खरेदीदाारचे नाव, संपर्काचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवणे, दुकानदार व कामगारांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सामाजिक अंतराचा नियम ग्राहक व दुकानदारांनी पाळावा, सॅनिटायझर ठेवावे, दुकानांसमोर ग्राहकांसाठी गोल आखणी करावी, कामगारांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करावी, दुकानदारांनीच कामगारांना मास्क व सॅनिटायझर द्यावे, दुकानाच्या परिसरात पिण्याचे पाणीव हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करावी, पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी आदी अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीFarmerशेतकरी