शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

कोरोनाने हिरवला कुटुंबांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहरच केला आहे. रुग्णसंख्या जशी झपाट्याने वाढत गेली, तसा मृत्यूचा आकडाही वाढला होता. कोरोनामुळे घरातील ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहरच केला आहे. रुग्णसंख्या जशी झपाट्याने वाढत गेली, तसा मृत्यूचा आकडाही वाढला होता. कोरोनामुळे घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. सर्वात जास्त १८ वर्षांखालील बालकांना फटका बसला असून, जिल्ह्यात आतापर्यंत ४७ बालकांच्या आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे. घरातील पालक गेल्याने अशी मुले भविष्यात गुन्हेगारीकडे वळली जाणार नाहीत, या अनुषंगाने शासनाने अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. शासनाने मदत देण्याची घोषणा केली असली, तरी अजून तरी पालकांपर्यंत मदत पोहोचली नाही. त्यामुळे ऐन कोरोनाकाळात अशा पाल्यांच्या पालनपोषणामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करून बालकांना मदत पोहोचवावी लागणार आहे.