शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महामार्गासाठी १९ गावांची मोजणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:01 AM

तालुक्यातून जाणाºया हिंगोली- नांदेड या १६१ राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूर या दोन गावच्या बायपाससाठी १९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातून जाणाºया हिंगोली- नांदेड या १६१ राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूर या दोन गावच्या बायपाससाठी १९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे.कळमनुरी व आखाडा बाळापूरसाठी बायपास रस्ता होत आहे. राष्टÑीय महामार्गाच्या रुंदीकरणात तालुक्यातील २१ गावांच्या जमिनी जात आहेत. रस्ता रुंदीकरणात १५४ हेक्टर जमीन जाणार आहे. भूमी अभिलेखमार्फत मोजणी सुरू असून वसपांगरा, उमरा, घोळवा या तीन गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवालही येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला आहे. माळेगाव, पाळोदी, आराटी, साळवा, जरोडा, कामठा, येलकी, डोंगरगाव (पुल), शेवाळा, दाती, पिंपरी बु., कुंभारवाडी, कुर्तडी या गावांच्या जमिनीचे मोजमाप पूर्ण झाले असून अहवाल येणे बाकी आहे. येत्या दोन दिवसांत आखाडा बाळापूर येथील जमिनीच्या मोजणीला सुरूवात होणार आहे. कळमनुरी, शिवणी खुर्द, वारंगा फाटा, नरवाडी या चार गावांच्या जमिनीची मोजणी झाली नाही. कळमनुरी येथे सर्वे क्रमांक व गट क्रमांकामध्ये तफावत असल्याने येथील जमीन मोजणीचे काम थांबले होते.१५ जानेवारीपर्यंत सर्व २१ गावांची मोजणी पूर्ण होणार आहे. निवाड्यानंतर मार्च महिन्यापासून रस्ता रुंदीकरण व बायपासच्या कामाला सुरूवात होणार आहे. रस्ता झाल्यानंतर या रस्त्यावरुन होणाºया वाहतुकीला उपयोग होऊन वेळेचीही बचत होणार आहे.