शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

शाळा सुरू करण्यासाठी आता समिती घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

राज्यात १५ जुलैपासून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू ...

राज्यात १५ जुलैपासून कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्च करून ठराव घ्यायचा आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमली आहे. यात तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे सदस्य, तर ग्रामसेवक सचिव राहणार आहेत.

याशिवाय जुने बरेच नियम कायम ठेवले. ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम राबविण्यास सांगितले. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा, तापमापक, जंतुनाशक, साबण, पाणी यांची व्यवस्था करण्यासही सांगितले. शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीला पडताळणी करण्यास सांगितले. सामाजिक अंतर, बाकांतील अंतर, मास्कचा वापर, रांगेत सहा फुटांचे अंतर, गर्दीचे कार्यक्रम न घेणे अशा सूचना कायम आहेत, तर पालकांची संमती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मात्र उपस्थितीचे बंधन नाही. ती पालकांवर अवलंबून आहे.

या बाबींवर करावा विचार

शाळा सुरू करण्यापूर्वी किमान एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आलेला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्याचे नियोजन प्राधान्याने जिल्हाधिकाऱ्यांनी करावे, याबाबत मुकाअ व शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देऊ नये, विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे, वैद्यकीय उपचार सुरू करावेत, शाळेत टप्प्याटप्प्याने मुलांना बोलवावे, या बाबींवर विचार करण्यास सांगण्यात आले आहे.