शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीने उर्वरित पेरण्यांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:51 IST

मागील तीन ते चार दिवस सलग पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागात पेरण्या करता येत नव्हत्या.

हिंगोली : जिल्ह्यात यंदा सलग झालेल्या पावसामुळे काही भागात जमिनीचा वाफसा नसल्याने रखडलेल्या पेरण्या काल पडलेल्या कडक उन्हामुळे आज सुरू झाल्याचे दिसत आहे. 

हिंगोली यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपण्याची घाई सुरू केली होती मात्र मागील तीन ते चार दिवस सलग पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक भागात पेरण्या करता येत नव्हत्या. काल दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यामुळे आज सकाळी विविध भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. जवळपास ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आज ही गती वाढणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले पर्जन्यमान झाले आहे. गतवर्षी 1 ते 17 जून या काळात अवघा 16 मी मी पाऊस पडला होता यंदा 110 मी मी पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 12.73 टक्के एवढा आहे जिल्ह्यात वार्षिक सरासरी 860 मिमी पावसाची नोंद होत असते मागील वर्षी पावसाळ्यात 892 मी मी पावसाची नोंद झाली होती मात्र सर्वाधिक पाऊस हंगाम काढणीच्या काळात झाला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसHingoliहिंगोली