शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

 विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

By विजय पाटील | Updated: September 28, 2023 17:25 IST

कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता.

कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील सुकळी शिवारात कालव्या लगत एका विहिरीत 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह 28 सप्टेंबर रोजी आढळले असून सकाळपासून मृतदेह काढण्यासाठी दमछाक करावी लागली ,जवळपास 5 तासानंतर मृतदेह काढण्यास यश आले आहे. नेमके काय प्रकार आहे हे मात्र समजले नाही.या प्रकरणी दोन जणांची चौकशी करण्यात आली आहे. 

कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्या युवकाचा मृतदेह 28 सप्टेंबर रोजी सुकळी शिवारात कालव्यालगत शेत असलेल्या एका विहिरीत आढळून आला आहे.मृतदेह संशयास्पद स्थितीत विहिरीत होता,पाण्यातून मृतदेह काढण्यासाठी जवळपास 5 तास दमछाक करावे लागले त्यानंतर हा मृतदेह काढण्यास आले ,नेमके कशा प्रकारे या युवकाचा मृत्यु झाला याचा मात्र उलगडा झाला नव्हता.

त्यामुळे या प्रकरणी उलटसुलट चर्चा होत होती,शवविच्छेदनाच्या अहवालनंतर या प्रकरणी मुत्यु कसा झाला याचा उलगडा होईल.बेपत्ता युवकाचा मृतदेह आढल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक गजानन मोरे,बिट जमादार बालाजी जोगदंड, पोलीस नायक प्रदीप साळूके  आदिनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणी दोन जणांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे, युवकाला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते.त्यामुळे या प्रकरणी कसून चौकशी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू