शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

गुगलला विचारा, सर्वात खोटारडा कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:50 IST

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केली.या आंदोलनात खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. बाबा नाईक, दिलीप देसाई, डॉ.सतीश पाचपुते, भगवान खंदारे, विनायक देशमुख, केशव नाईक, श्यामराव जगताप, ज्ञानेश्वर जाधव, भागोराव राठोड, शिवाजी मस्के, सीमा हाफिज, शोभा मोगले, सुमेध मुळे, विलास गोरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सकाळी ११ वाजता म.गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ झाला. इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर खा.सातव व कार्यकर्त्यांनी हातगाड्यावर मोटारसायकल ढकलत नेत अशी वेळ सर्वसामान्यांवर आल्याचे सांगितले. हातगाडा ओढण्याची ही पदयात्रा गांधी चौक ते गणपती चौक व पुन्हा गांधी चौक अशी काढण्यात आली. यावेळी दिवसभर या मंडपात आ.टारफे व कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केले. या ठिकाणी खा.सातव यांच्या भाषणाने सायंकाळी या आंदोलनाचा समारोप झाला. यावेळी सातव म्हणाले, जगात सर्वांत खोटा व्यक्ती कोण? असा प्रश्न गुगलला विचारला तर तेही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दाखवू लागले आहे.

अतिशय खोटे बोलून सत्तेत आलेल्या या माणसाने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतीमालास भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, संख्येने सर्वाधिक असलेले लहान व्यापारी हैराण आहेत. तर सर्वांत मोठ्या अदानी, अंबानी, माल्या, मोदीसारख्या मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहरबान होत आहे. या शासनाच्या काळात भ्रष्टाचार करून लोक पार्सलही नेत आहेत. महिलांचे प्रश्नही सुटले नाहीत. चीन, पाकिस्तान पुन्हा डोके वर काढत आहे. माध्यमांसह न्यायालयांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. मंत्रालयात तर जाळ्या लावताहेत. कारण तेथे जोकर वाढल्याचा टोलाही लगावला. शेतकºयांना बायका लेकरांसह रांगेत लावणाºयांना जनता जागा दाखवणार आहे. भाजप-सेनेच्या सरकारमधले लोकच लाभार्थी झाले. भाजप हे अत्याचार करीत असताना सेनेचे लोक राजीनाम्याचे नाटक करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलनcongressकाँग्रेसgoogleगुगल