शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ रुपयांत दोन किलो डाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:57 PM

राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच धान्य लंपास होण्याचे प्रकार घडत असताना रास्त भाव दुकानदारांना ही आणखी एक पर्वणी लाभली आहे.बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणाची प्रणाली सुरू झाली असली तरीही मागील काही दिवसांपासून रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात जाण्याची प्रकरणे अधिक प्रमाणात उघडकीस येत आहेत. नांदेडच्या प्रकरणानंतर हिंगोली जिल्ह्यातही पोलिसांनी तीन ते चार धाडींत असा माल जप्त केला होता. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांवरच संशयाची सूई फिरू लागली आहे. चौकशांचा ससेमीरा मागे असतानाही यात कोणतीच कमी दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यात ऐन सणासुदीत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.आता नव्याने ३५ रुपयांत चणा व उडीद डाळ प्रत्येकी एक किलो लाभार्थ्यांना वितरित करण्याचा केंद्राचा आदेश आहे. ही डाळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या दोन्हींचा अधिक असलेला बाजारभाव लक्षात घेता काळ्या बाजाराला वाव आहे. बायोमेट्रिकवरही मात केली जातेय, हे तर जवळपास स्पष्टच आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारी