शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:27 IST

सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी बसेस पेटवून दिल्या तर कुठे फोडल्या त्यामुळे आगरातून सात दिवसांपासून बसेस सोडण्यात आल्या नव्हत्या. परिणामी, प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. याच काळात तर खाजगी वाहन धारकांनी मनमानी टिकट आकारुन प्रवाशांची एक प्रकारची लुटच केली होती. सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी हिंगोली आगारातून ८ बसेस सोडण्यात आल्या होत्या तर कळमनुरी आगारातून ४ आणि वसमत आगारातून दोन दिवसांपासून बसेस सोडण्यात येत आहेत. एकंदरीत सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टळण्यास मदत झाली होती. अजूनही बस चालकांसह वाकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मात्र खाजगी वाहन चालकांने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच आगारामधून बस बाहेर घेऊन जात आहेत. काही प्रमाणात जिल्ह्यात शांत वातावरण झाल्यामुळे तरी कुठे प्रवाशांची होणारी गैरसोय टळण्यास मदत झाली आहे. तर अजूनही बऱ्याच गावात रास्ता रोको सुरु असल्याचे चित्र आहे.---वसमत : दोन दिवसांपासून बस सुरुगेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झालेली एस.टी. वाहतूक हळूहळू पुर्णपदावर येत आहे. वसमत आगाराने गेल्या दोन दिवसांपासून ठराविक मार्गावर बस सोडल्या आहेत. तर मंगळवारी नांदेड, परभणी रस्त्यावरील सर्व गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरु असल्याने एस.टी. वाहतूक बंद होती. वसमत आगारातून तब्बल पाच दिवस एकही बस बाहेर पडली नव्हती. प्रवाशी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. दोन दिवसांपासून वसमत आगारातून ठरावीक फेºया सोडणे सुरू केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षणBus Driverबसचालक