शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आठवड्यानंतर हिंगोली जिल्ह्यात बस सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:27 IST

सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी बसेस पेटवून दिल्या तर कुठे फोडल्या त्यामुळे आगरातून सात दिवसांपासून बसेस सोडण्यात आल्या नव्हत्या. परिणामी, प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. याच काळात तर खाजगी वाहन धारकांनी मनमानी टिकट आकारुन प्रवाशांची एक प्रकारची लुटच केली होती. सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.मंगळवारी हिंगोली आगारातून ८ बसेस सोडण्यात आल्या होत्या तर कळमनुरी आगारातून ४ आणि वसमत आगारातून दोन दिवसांपासून बसेस सोडण्यात येत आहेत. एकंदरीत सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टळण्यास मदत झाली होती. अजूनही बस चालकांसह वाकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत मात्र खाजगी वाहन चालकांने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच आगारामधून बस बाहेर घेऊन जात आहेत. काही प्रमाणात जिल्ह्यात शांत वातावरण झाल्यामुळे तरी कुठे प्रवाशांची होणारी गैरसोय टळण्यास मदत झाली आहे. तर अजूनही बऱ्याच गावात रास्ता रोको सुरु असल्याचे चित्र आहे.---वसमत : दोन दिवसांपासून बस सुरुगेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झालेली एस.टी. वाहतूक हळूहळू पुर्णपदावर येत आहे. वसमत आगाराने गेल्या दोन दिवसांपासून ठराविक मार्गावर बस सोडल्या आहेत. तर मंगळवारी नांदेड, परभणी रस्त्यावरील सर्व गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरु असल्याने एस.टी. वाहतूक बंद होती. वसमत आगारातून तब्बल पाच दिवस एकही बस बाहेर पडली नव्हती. प्रवाशी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. दोन दिवसांपासून वसमत आगारातून ठरावीक फेºया सोडणे सुरू केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षणBus Driverबसचालक