शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

९३ शेतक-यांचे वाढीव मावेजासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:15 AM

राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या रुंदीकरणासाठी शेतकºयांच्या संपादित केलेल्या जमिनींसाठी अदा करण्यात आलेला मावेजा अपुरा असल्याचा आरोप करून ९३ शेतकºयांनी लवादाकडे दाद मागितली आहे. यावर २८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान सुनावणी होणार आहे.कळमनुरी तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ साठी जमिनी संपादित करून शेतकºयांना मावेजाही अदा करण्यात आला आहे. मात्र अनेक शेतकºयांनी या जमिनीचे दर कमी मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यातील काहीजण तर भूमिहीनच होणार असल्याने ही जमीन गेल्याने भविष्यच हरवत असल्याचे सांगत आहेत. तर काहींना शेजारी रक्कम जास्त मिळाली व आम्हाला कमी मिळाली, असे वाटत आहे. शासनाने लवाद म्हणून जिल्हाधिकाºयांची नेमणूक केली असून दाखल झालेल्या अर्जांवर त्यांच्याकडेच सुनावणी होणार आहे.यात डोंगरकडा येथील ३७ शेतकºयांची सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. तर याच गावातील आणखी ३0 शेतकºयांची सुनावणी १ मार्च रोजी होणार आहे. तर कळमनुरी तालुक्यातील वरूड येथील २७ शेतकºयांची सुनावणी ३ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.या राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकºयांपैकी अनेकांची सुरुवातीपासूनच दराबाबत ओरड सुरू आहे. तर काही गावांतून शेजारच्या गावाला राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनीस जास्त दर व आम्हाला कमी का? अशी ओरड होती. आता तर रीतसरपणे लवादाकडे तक्रारीच दाखल केलेल्या आहेत. सिंचनाच्या पट्ट्यातील या जमिनी असल्याने व त्या संपादित होत असल्याने शेतकºयांना वाढीव मावेजाची आस आहे.