शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

पहिल्याच पेपरला ३६६ जण अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:21 AM

शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरुन घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ३६६ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरुन घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला ३६६ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळालीबारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील १२ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते त्यापैकी ११ हजार ८४२ विद्यार्थ्यांनी २१ फेबु्रवारी रोजी इंग्रजीचा पहिला पेपर दिला तर ३६६ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्र पसिरात लहान-सहान हालचालींवर पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून होते. यासाठी पाच भरारी पथके तैनात केले होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी हिंगोलीतील सरजुदेवी शाळेला भेट दिली. तुम्मोड म्हणाले, सर्वच केंद्रावर केंद्र संचालकांसह पथकांनी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पडतील, याची काळजी घ्यावी. अधिकारीही विविध केंद्रांना भेटी देतील. यात कॉपीचा प्रकार आढळल्यास संबंधित वर्ग व केंद्रावरील लोकांवर कारवाई होऊ शकते. शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील केंद्रास भेट दिली. तर देवीदास इंगोले यांनी सवड येथे भेट दिली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्याचे शिक्षणाधिकारी चवणे यांनी सांगितले.