तेथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून त्या युवकांच्या दोन गटात जुना वाद उफाळून आला. वादावादीचा प्रकार मारहाणी पर्यंत गेला. पोलिसांनी सौम्य लाठीमार हल्ला करीत सर्वांनाच तेथून पांगवले. ...
भाजी विक्रेते सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीविक्री करीत नसल्याचे शहरात दिसून येत आहे. त्याचबरोबर नागरिकही भाजी घेण्यास गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो; म्हणून यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त व पदाधि ...
कोल्हापूरमधील काही शासकीय अधिकारी हे कामाचा बहाणा करून शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, पुणे, सातारा याठिकाणी जात असल्याचे निदर्शनास आले आहे; असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने असा कामाचा बहाणा करू ...
आपण नेहमीच बोलताना असं म्हणतो की, आताच्या भाज्यांमध्ये, फळांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे पुरेसे व्हिटॅमिन्स किंवा पौष्टिक तत्त्व शरीराला मिळत नाहीत. ...
आजकाल रस्ते अपघातांची संख्या किती वाढली आहे? या आठवड्यात तर राज्यात दोन-तीन अपघात असे घडले की, त्यात प्रत्येकी दहाहून अधिकजण मृत्युमुखी पडले. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की, अशा अपघातांच्या आठ-दहा बातम्या तरी सहज दिसतील. ...