शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा विसरभोळेपणा म्हणजे तुमचा आजारही असू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:57 IST

पुर्वायुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांचे व्रण टिकतात आयुष्यभर..

ठळक मुद्देआपल्याला विसरण्याचा त्रास असेल तर त्याचं कारण पुर्वायुष्यातही असू शकतं.आपल्या आयुष्यात जर काही धक्कादायक घटना घडली असेल तर त्याचे व्रण कायम मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं.या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..

- मयूर पठाडेतुमची मेमरी कशी आहे? बहुदा उत्तमच असेल. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट अनंत काळपर्यंत लक्षात ठेऊ शकत नाही, ठेवता येत नाही आणि ठेवायचा प्रयत्नही करू नये. आपली प्रकृतीच अशी असते की, निसर्गत:च बिनकामाच्या गोष्टी विसरण्याकडे आपली टेण्डन्सी असते.पण ही झाली सर्वसाधारण गोष्ट. बºयाच म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. अनेक जण आपल्या मेमरीच्या नावानं बोटंही मोडतात. काही जणांना आपण त्याबद्दल नावं ठेवतो, पण त्यांची आणि आपलीही मेमरी तशी सर्वसाधारणच असते. पण विसरण्याचा तुम्हाला आजारही असू शकतो. त्याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे आणि त्यावर उपचारही केले पाहिजेत.लहान सहान गोष्टीही काही जण विसरतात, कारण पूर्वायुष्यातील काही गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. त्याचे व्रण कायम त्यांच्या मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं. या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..बºयाचदा लहानपणी काही लोकांच्या आयुष्यात काही वेदनादायी प्रसंग घडलेला असतो. कोणाला कोणी त्रास दिलेला असतो, एखाद्यावर, एखादीवर अतिप्रसंग घडलेला असतो, कोणी एखाद्या भयानक अपघातातून गेलेला असतो.. त्याचे व्रण आपण स्वत: विसरल्यासारखं आपल्याला वाटत असलं तरी त्याचे व्रण आपला पिच्छा आयुष्यभर सोडत नाहीत. त्याचंच रुपांतर मग ‘पीटीएसडी’ आजारात होतं.या आजाराची नेमकी लक्षणं काय आणि ते कसं ओळखायचं हे पाहू या पुढच्या भागात..