शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

तुमचा विसरभोळेपणा म्हणजे तुमचा आजारही असू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:57 IST

पुर्वायुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांचे व्रण टिकतात आयुष्यभर..

ठळक मुद्देआपल्याला विसरण्याचा त्रास असेल तर त्याचं कारण पुर्वायुष्यातही असू शकतं.आपल्या आयुष्यात जर काही धक्कादायक घटना घडली असेल तर त्याचे व्रण कायम मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं.या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..

- मयूर पठाडेतुमची मेमरी कशी आहे? बहुदा उत्तमच असेल. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट अनंत काळपर्यंत लक्षात ठेऊ शकत नाही, ठेवता येत नाही आणि ठेवायचा प्रयत्नही करू नये. आपली प्रकृतीच अशी असते की, निसर्गत:च बिनकामाच्या गोष्टी विसरण्याकडे आपली टेण्डन्सी असते.पण ही झाली सर्वसाधारण गोष्ट. बºयाच म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. अनेक जण आपल्या मेमरीच्या नावानं बोटंही मोडतात. काही जणांना आपण त्याबद्दल नावं ठेवतो, पण त्यांची आणि आपलीही मेमरी तशी सर्वसाधारणच असते. पण विसरण्याचा तुम्हाला आजारही असू शकतो. त्याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे आणि त्यावर उपचारही केले पाहिजेत.लहान सहान गोष्टीही काही जण विसरतात, कारण पूर्वायुष्यातील काही गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. त्याचे व्रण कायम त्यांच्या मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं. या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..बºयाचदा लहानपणी काही लोकांच्या आयुष्यात काही वेदनादायी प्रसंग घडलेला असतो. कोणाला कोणी त्रास दिलेला असतो, एखाद्यावर, एखादीवर अतिप्रसंग घडलेला असतो, कोणी एखाद्या भयानक अपघातातून गेलेला असतो.. त्याचे व्रण आपण स्वत: विसरल्यासारखं आपल्याला वाटत असलं तरी त्याचे व्रण आपला पिच्छा आयुष्यभर सोडत नाहीत. त्याचंच रुपांतर मग ‘पीटीएसडी’ आजारात होतं.या आजाराची नेमकी लक्षणं काय आणि ते कसं ओळखायचं हे पाहू या पुढच्या भागात..