शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'ही' आहे आंघोळ करण्याची चुकीची पद्धत, होऊ शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 10:58 IST

तुम्ही म्हणाल की, आंघोळ करण्याची कसली आली पद्धत? ज्याला जसं वाटेल तसा आंघोळ करेल ना!

तुम्ही म्हणाल की, आंघोळ करण्याची कसली आली पद्धत? ज्याला जसं वाटेल तसा आंघोळ करेल ना! तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही असा विचार करुन चुकताय. खाण्या-पिण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीसारखी आंघोळ करण्याचीही एक पद्धत आहे. जर त्या प्रमाणे आंघोळ केली गेली नाही तर आंघोळ करताना लखवा मारणे किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. त्यामुळे चला जाणून घेऊ आंघोळ करण्याची योग्य पद्धत....

आंघोळ करण्याची चुकीची पद्धत

अनेक लोकांना अशी सवय असते की, ते बाथरूमध्ये गेल्या गेल्या थेट शॉवरखाली उभे राहतात किंवा तांब्याच्या मदतीने बकेटीतील पाणी थेट डोक्यावर टाकू लागतात. ही आंघोळ करण्याची चुकीची पद्धत असल्याचं सांगितलं जातं. असे केल्याने स्ट्रोकसहीत आणखीही काही समस्या होऊ शकतात. 

शरीरातील रक्तप्रवाह

आपल्या शरीरात रक्तप्रवाह हा वरुन खाली अशाप्रकारे होतो. अशात जर तुम्ही थेट डोक्यावर थंड पाणी टाकून आंघोळ करत असाल तर डोक्यातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात किंवा रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात. त्यामुळे आंघोळ करताना डोक्यावर पाणी टाकण्यास सुरुवात करू नका. 

नस फाटण्याचा धोका

डोक्यावर थेट पाणी टाकल्याने डोकं थंड होऊ लागतं. ज्यामुळे हृदयाला डोक्याकडे जास्त वेगाने रक्त पुरवठा करावा लागतो. यामुळे एकतर हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा मेंदूची नस फाटण्याचीही शक्यता असते. 

सुरूवात पायांपासून

आंघोळीची सुरूवात पायांपासून करावी असे सांगितले जातं. पायाच्या पंज्यावर पाणी टाका. त्यानंतर जांघ, पोट, हाथ आणि खांद्यावर पाणी घ्या. नंतर डोक्यावर टाकावे. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स