शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

उभं राहून पाणी प्यायल्यानं काय होतं? वाचाल तर अनेक आजारांचा टाळू शकाल धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:03 IST

Drink Water While Standing : चिंताजनक बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नसतं की, उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान काय आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Drink Water While Standing: शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराला पोषण मिळण्यासाठी पाणी पिणं फार गरजेचं आहे. अनेकदा तुम्ही घरातील वृद्ध लोकांना हे सांगताना ऐकलं असेल की, खाली बसून पाणी प्या. कारण उभं राहून पाणी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. पण तरीही अनेकजण दुर्लक्ष करत उभं राहून पाणी पितात. त्याहून चिंताजनक बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नसतं की, उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान काय आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही.

अनेकदा घरातील मोठे लोक सांगतात की, उभं राहून पाणी पिऊ नये. पाणी नेहमी खाली बसूनची प्यावेय. कारण उभं राहून पाणी प्याल तर शरीरात अनेक गंभीर समस्या होतात. संधिवात, किडनीसंबंधी आणि पचनक्रियेसंबंधी समस्या होतात.  

संधिवाताचा धोका

जेव्हा तुम्हा उभं राहून घाईघाईने पाणी पिता तेव्हा नसांवर दबाव पडतो. ज्यामुळे शरीरात तरल पदार्थाचं संतुलन बिघडतं आणि टॉक्सिनचं प्रमाण वाढतं. या प्रक्रियेत जॉइंट्समध्ये तरल पदार्थ जमा होण्याचा धोका असतो. ज्यामुळे संधिवात होऊ शकतो आणि हाडांसंबंधी समस्याही होऊ शकतात.

फुप्फुसांवर प्रभाव

उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील आवश्यक पोषक तत्व, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स लिव्हर व पचन तंत्रापर्यंत योग्यपणे पोहोचत नाही. पाणी वेगाने पोटातून निघून जातं. ज्यामुळे फुप्फुसं आणि हृदयाच्या क्रियांवर वाईट प्रभाव पडतो. कारण असं केल्याने ऑक्सीजनचं प्रमाण प्रभावित होतं.

पचनासंबंधी समस्या

उभं राहून पाणी प्यायल्याने पचन तंत्रावरही नकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा पाणी वेगाने अन्ननलिकेतून पोटात पोहोचतं तेव्हा ते नुकसानकारक ठरतं. ढसाढसा पाणी प्यायल्यानं नसांवर दबाव पडतो, ज्यामुळे तरल पदार्थांचं संतुलन बिघडतं. अशात टॉक्सिन आणि पोटासंबंधी समस्या वाढतात.

किडनीवर प्रभाव

आपण जेव्हा बसलेले असतो तेव्हा किडनी योग्य पद्धतीने काम करते. जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा ते थेट पोटाच्या खालच्या भागात फिल्टर न होता पोहोचतं. ज्यामुळे किडनीचं काम प्रभावित होतं आणि यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो.

कसं प्यावं पाणी?

जेवण करताना किंवा जेवण केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जेव्हा एक्सरसाईज करता तेव्हा जास्त पाणी पिऊ नये. जेव्हाही तहान लागेल तेव्हा एकदम भरपूर पाणी पिऊ नका. पाणी हळूहळू एक एक घोट घेत प्यावं. झोपून पाणी अजिबात पिऊ नये. निरोगी राहण्यासाठी एका वयस्क व्यक्तीने दिवसातून २.५ ते ३ लीटर पाणी प्यावं.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

एक्सपर्टनुसार, खाली बसून पाणी पिणं ही सगळ्यात योग्य पद्धत आहे. खुर्चीवर बसून पाठ सरळ करून पाणी प्यायल्यानं पोषक तत्व मेंदुपर्यंत पोहोचतात आणि मेंदुचं काम आणखी चांगल्या पद्धतीनं होतं. त्याशिवाय पचन तंत्रही अधिक चांगल्या पद्धतीने काम करतं आणि पोटात सूज किंवा गॅसची समस्या होत नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य