शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टींवर सतत रडता? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 13:25 IST

सिनेमातील एखादा इमोशनल सीन पाहून किंवा एखादा मित्र नाराज झाल्यावर काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. 

काही अपवाद वगळता काहींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन रडू येतं. पण काही असेही असतात ज्यांना विनाकारण रडू येतं. सिनेमातील एखादा इमोशनल सीन पाहून किंवा एखादा मित्र नाराज झाल्यावर काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. 

कधी-कधी काही लोक हे विनाकारण रडायला लागतात. तज्ज्ञांनुसार, विनाकारण रडणे एक चिंतेची बाब आहे. यावरुन व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपाने आजारी असल्याचे दिसते. पण काय कधी तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, लोक का रडतात? चला जाणून घेऊ....

कधी कधी काही लोकांना दिवसभराच्या थकव्यानंतर रडू येतं. युनिर्व्हसिटी ऑफ पेनसेल्वेनियाच्या एका रिपोर्टनुसार, रोज रात्री केवळ 4 तास झोप घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. झोप कमी झाल्यामुळे काही लोकांचा मूड बदलतो तर काही लोक उदास राहतात. 

तज्ज्ञांनुसार, जास्त चिंता आणि तणावामुळे लोक लवकर रडायला लागतात. अशा लोकांना स्वत:ला सांभाळण्यासाठी दुसऱ्यांची गरज असते. अनेकदा काही मुली मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांमुळेही रडतात. तर काही लोकांना व्हिटॅमिनची कमतरता असणे, स्ट्रोक, थायरॉयडची समस्या, लो ब्लड शुगर असल्यानेही काही लोकांना रडायला येतं.

प्रत्येकाच्याच जीवनात काही अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे त्यांना रडायला येतं. पण काही लोकांना डिप्रेशनमुळेही रडायला येतं. कधी कधी काही लोकांना थोड्या थोड्या दिवसांनी डिप्रेशन येतं त्यामुळे त्यांचा ताण कमी होत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स