शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टींवर सतत रडता? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 13:25 IST

सिनेमातील एखादा इमोशनल सीन पाहून किंवा एखादा मित्र नाराज झाल्यावर काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. 

काही अपवाद वगळता काहींना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन रडू येतं. पण काही असेही असतात ज्यांना विनाकारण रडू येतं. सिनेमातील एखादा इमोशनल सीन पाहून किंवा एखादा मित्र नाराज झाल्यावर काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. 

कधी-कधी काही लोक हे विनाकारण रडायला लागतात. तज्ज्ञांनुसार, विनाकारण रडणे एक चिंतेची बाब आहे. यावरुन व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपाने आजारी असल्याचे दिसते. पण काय कधी तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, लोक का रडतात? चला जाणून घेऊ....

कधी कधी काही लोकांना दिवसभराच्या थकव्यानंतर रडू येतं. युनिर्व्हसिटी ऑफ पेनसेल्वेनियाच्या एका रिपोर्टनुसार, रोज रात्री केवळ 4 तास झोप घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. झोप कमी झाल्यामुळे काही लोकांचा मूड बदलतो तर काही लोक उदास राहतात. 

तज्ज्ञांनुसार, जास्त चिंता आणि तणावामुळे लोक लवकर रडायला लागतात. अशा लोकांना स्वत:ला सांभाळण्यासाठी दुसऱ्यांची गरज असते. अनेकदा काही मुली मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांमुळेही रडतात. तर काही लोकांना व्हिटॅमिनची कमतरता असणे, स्ट्रोक, थायरॉयडची समस्या, लो ब्लड शुगर असल्यानेही काही लोकांना रडायला येतं.

प्रत्येकाच्याच जीवनात काही अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे त्यांना रडायला येतं. पण काही लोकांना डिप्रेशनमुळेही रडायला येतं. कधी कधी काही लोकांना थोड्या थोड्या दिवसांनी डिप्रेशन येतं त्यामुळे त्यांचा ताण कमी होत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स