शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भूक लागल्यावर चिडचिड होतेय? हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 14:07 IST

भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते?

भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते? एका संशोधनातून यामागील कारण उलगडण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. यासाठी 400 पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. संशोधनातून संशोधकांच्या असे निदर्शनास आले की, आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती यांमुळे आपली चिडचिड होत असते. 

अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ नॉर्थ केरोलाइनातील मॅकोर्माक नावाच्या एका डॉक्टर विद्यार्थीनीने सांगितले की, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, भूक लागल्यावर कधी कधी आपल्या भावना आणि आपल्या विचारांवर परिणाम होतो. काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'हॅगरी' या नव्या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ होतो की, भूक लागल्यावर चिडचिड होणं.

इमोशनल जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनाच्या मुख्य लेखिका मॅकोर्माकने सांगितले की, आमच्या संशोधनाचा उद्देश भूक लागण्याशी निगडीत असलेल्या भावनांशी संबंधित मानसिक अवस्थेचा अभ्यास करणं हा होता. जसे की, भूक लागण्यासोबतच आपली चिडचिडही होते. यामागील कारणं आणि मनाची अवस्था यांचा अभ्यास करण्यात आला. यामधून असे निष्पन्न झाले की, फक्त भोवतालची परिस्थितीमुळे चिडचिड होत नाही तर बऱ्याचदा चिडचिड होण्यामागील कारण हे भावनात्मकही असतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य