शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत नवजात बाळाने रडणं का गरजेचं असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 15:27 IST

जेव्हा बाळाचा जन्म होतो. तेव्हा जोरजोरात रडायला सुरूवात होते.

जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाची जोरजोरात रडायला सुरूवात होते. बाळाचं रडणं हेच बाळाचा जन्म होण्याचे संकेत असतात. पण काही नवजात बालकं ही जन्म झाल्यानंतर लगेच रडत नाहीत.  ही खूपच सामान्य गोष्ट आहे. पण जन्म झाल्यानंतर लगेचंच रडणं गरजेचं असतं का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, चला तर मग जाणून घेऊया जन्म झाल्यानंतर रडणं किती गरजेचं असतं. जर नवजात बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायची असेल तर त्याच्या रडण्याकडे लक्ष देणं ही गोष्ट फार महत्वाची असते.

जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी आईच्या गर्भातून वेगळं होत असतं. जन्माला आल्यानंतर बाळ (बेबी फर्स्ट क्राय)   जेव्हा पहिल्यांदा रडतं. तेव्हा फुप्पुसं आणि हार्ट हे व्यवस्थित काम करत आहेत. याचे संकेत असतात. रडल्यामुळे बाळाच्या आरोग्याबद्दल समजतं.  जर बाळ जन्म झाल्यानंतर जोरात रडत असेल तर बाळाचं आरोग्य उत्तम आहे. जर बाळ कमी आवाजात रडत असेल याचा अर्थ असा असू शकतो  की बाळाला काही शारीरिक त्रास किंवा समस्या असू शकतात. 

म्हणून  नवजात बाळ जन्म घ्यायच्या आधी गर्भनळीच्या माध्यामातून श्वास घेत असतो. जन्म झाल्यानंतर काही सेकंदानी बाळ स्वतः श्वास घ्यायला लागतं. जेव्हा बाळ श्वास  घेत असतं त्यावेळी नाक आणि तोंडातून तरल पदार्थ बाहेर येत असतो. या प्रक्रियेदरम्यान बाळ रडत असते. जेव्हा बाळ स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतं. त्यावेळी तरल पदार्थ बाहेर येत नसतो. त्यावेळी डॉक्टर सेक्शन ट्यूबच्या मदतीने हे  करतात. ( हे पण वाचा-सावधान! हृदयाचे ठोके थांबवू शकतं नसांमध्ये जमा असलेलं कॉलेस्ट्रॉल, जाणून घ्या उपाय )

लहान मुलांचं रडणं हे खूपचं सामान्य आहे.  या सगळ्या गोष्टी बाळाच्या आईला माहीत असणं गरजेचं आहे. तज्ञांच्यामते  २४ तासांमधून २ ते ३ तास बाळाचे रडणं खूपच सामान्य आहे.  जर बाळ ४ तासांपेक्षा जास्त रडत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधायला हवा. जसजसं बाळाचं वय वाढत जातं तसतसं  रडण्याचं प्रमाण कमी होत जातं. ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल 'गोलो डाएट', जाणून घ्या कसं)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स