शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

WHO ने सांगितली शिल्लक राहिलेलं अन्न पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत, नष्ट होतील बॅक्टेरिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:14 IST

Food Reheat : WHO नुसार, एकदा शिजवलेले पदार्थ तुम्ही लगेच खात नसाल तर ते पुन्हा गरम करणं चांगलं असतं. पण असं करणं तेव्हाच योग्य असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने गरम केलं जातं.

Food Reheat : बरेचजण रात्री शिल्लक राहिलेले पदार्थ सकाळी गरम करून खातात. तर काही लोक शिल्लक राहिलेले पदार्थ गरम न करताच खातात. अनेकांचं असं मत असतं की, एकदा शिजवलेले पदार्थ पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात विष तयार होतं. 

WHO नुसार, एकदा शिजवलेले पदार्थ तुम्ही लगेच खात नसाल तर ते पुन्हा गरम करणं चांगलं असतं. पण असं करणं तेव्हाच योग्य असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने गरम केलं जातं. त्यामुळे शिल्लक राहिलेले पदार्थ पुन्हा गरम करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. तेव्हाच अन्न हेल्दी आणि सुरक्षित राहतं.

अन्न पुन्हा गरम करण्याचे नुकसान

जर तुम्ही अन्न एकापेक्षा जास्त वेळ गरम करत असाल तर ते बरोबरच पचत नाही. खासकरून प्रोटीन असलेले पदार्थ जसे की, अंडी, चिकन पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीनची संरचना बदलते. ज्याला प्रोटीन डीनेचुरेशन म्हणतात. तसेच अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वही कमी होतात.

भात आणि पास्तासारखे पदार्थ तयार केल्यावर त्यात काही वेळातच बॅक्टेरिया तयार होतात. हे पदार्थ पुन्हा गरम केल्यावरही त्यातील बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत आणि फूड बोर्न डिजीजचा धोका वाढतो.

जर तुम्ही बटाटे किंवा ब्रेड पासून तयार कोणतेही पदार्थ पुन्हा गरम करत असाल तर त्यात एक्रीमालाइड तयार होतं. हे तत्व तुम्हाला कॅन्सरचा शिकार बनवू शकतं.

WHO ने सांगितली योग्य पद्धत

W​HO नुसार कोणतेही पदार्थ कमीत कमी ७० डिग्री सेल्सियसवर पुन्हा गरम करू शकता. असं केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. पण ही प्रक्रिया केवळ एकदाच करावी. कारण पुन्हा पुन्हा गरम केल्याने पदार्थाची क्लालिटी खराब होते.

लिक्वीड टाका

पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यातील काही भाग कोरडा होतो. अशात गरम करतेवेळी त्यात थोडं पाणी किंवा सॉस टाका. याने पदार्थाची टेस्ट कायम राहते.

थोडं थोडं गरम करा

पदार्थ पूर्ण एकत्र गरम करणं टाळलं पाहिजे. जर पदार्थ एकत्रच गरम करत असाल तर त्यांची टेस्ट बिघडण्याचा धोका असतो. सोबतच त्यांची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे तुम्हाला जेवढं खायचं आहे तेवढचं गरम करा.

राहिलेल्या पदार्थापासून वेगळी डिश

जे अन्न रात्री शिल्लक राहतं ते पुन्हा गरम करण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरू शकता. शिल्लक राहिलेल्या अन्नापासून वेगळी डिश बनवा. याने टेस्टही वेगळी येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य