शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: नारळ पाणी कि लिंबु पाणी, उन्हाळ्यात सर्वात जास्त उत्तम काय? जाणून घ्या याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:56 IST

लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

गरमीचा मौसम म्हटला की लिंबु पाणी आणि नारळ पाणी मोठ्याप्रमाणावर प्यायले जाते. दोन्ही पेयं गरमीत अत्यंत फायद्याची मानली जातात. उन्हाळ्यात तर याचे सर्सास सेवन केले जाते. मग अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

नारळ पाण्याचे फायदेनारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. नारळ पाणी इम्युनिटी बुस्टर आहे. ते तुम्हाला हायड्रेड ठेवते. बीपीच्या रुग्णांसाठी नारळ पाणी वरदान आहे. फॅट फ्री असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठीही नारळ पाण्याचा फायदा होतो.

नारळ पाणी कोणी पिऊ नये?डायबिटीसच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण नारळपाण्यात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असते.

लिंबु पाण्याचे फायदेलिंबु पाण्यात व्हिटॅमिन सी मोठ्याप्रमाणावर असते तसेच यात लोह अन् पोटॅशियमही असते. लिंबु पाणी जास्तवेळा साखर मिसळून प्यायले जाते. पण ते चुकीचे आहे.

लिंबु पाणी कसे प्यावे?लिंबु पाणी फक्त लिंबुच पाण्यात मिसळून प्यावे. त्यात तुम्ही थोडेसे मीठ घालु शकता. लिंबु पाणी रिकाम्या पोटी पिऊ नये. लिंबु रस गरम पाण्यात मिसळून पिऊ नये. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने अ‍ॅसिड तयार होते. जे तुमच्या हाडांना कमकुवत करु शकते.

दोघांमध्ये काय उत्तम?खरंतर दोघांमध्ये असलेले गुणधर्म जवळ जवळ सारखेच आहेत. दोन्हीही गरमीत शरीराला हायड्रेट ठेवतात. दोघांचेही फायदे तितकेच आहेत. म्हणून दोन्ही पेय तितकेच उत्तम आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स