शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

Health tips: नारळ पाणी कि लिंबु पाणी, उन्हाळ्यात सर्वात जास्त उत्तम काय? जाणून घ्या याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:56 IST

लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

गरमीचा मौसम म्हटला की लिंबु पाणी आणि नारळ पाणी मोठ्याप्रमाणावर प्यायले जाते. दोन्ही पेयं गरमीत अत्यंत फायद्याची मानली जातात. उन्हाळ्यात तर याचे सर्सास सेवन केले जाते. मग अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

नारळ पाण्याचे फायदेनारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. नारळ पाणी इम्युनिटी बुस्टर आहे. ते तुम्हाला हायड्रेड ठेवते. बीपीच्या रुग्णांसाठी नारळ पाणी वरदान आहे. फॅट फ्री असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठीही नारळ पाण्याचा फायदा होतो.

नारळ पाणी कोणी पिऊ नये?डायबिटीसच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण नारळपाण्यात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असते.

लिंबु पाण्याचे फायदेलिंबु पाण्यात व्हिटॅमिन सी मोठ्याप्रमाणावर असते तसेच यात लोह अन् पोटॅशियमही असते. लिंबु पाणी जास्तवेळा साखर मिसळून प्यायले जाते. पण ते चुकीचे आहे.

लिंबु पाणी कसे प्यावे?लिंबु पाणी फक्त लिंबुच पाण्यात मिसळून प्यावे. त्यात तुम्ही थोडेसे मीठ घालु शकता. लिंबु पाणी रिकाम्या पोटी पिऊ नये. लिंबु रस गरम पाण्यात मिसळून पिऊ नये. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने अ‍ॅसिड तयार होते. जे तुमच्या हाडांना कमकुवत करु शकते.

दोघांमध्ये काय उत्तम?खरंतर दोघांमध्ये असलेले गुणधर्म जवळ जवळ सारखेच आहेत. दोन्हीही गरमीत शरीराला हायड्रेट ठेवतात. दोघांचेही फायदे तितकेच आहेत. म्हणून दोन्ही पेय तितकेच उत्तम आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स