शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

Health tips: नारळ पाणी कि लिंबु पाणी, उन्हाळ्यात सर्वात जास्त उत्तम काय? जाणून घ्या याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:56 IST

लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

गरमीचा मौसम म्हटला की लिंबु पाणी आणि नारळ पाणी मोठ्याप्रमाणावर प्यायले जाते. दोन्ही पेयं गरमीत अत्यंत फायद्याची मानली जातात. उन्हाळ्यात तर याचे सर्सास सेवन केले जाते. मग अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की लिंबु पाणी की नारळपाणी सर्वात जास्त चांगलं पेयं कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या दोन्ही पेयांचे फायदे जाणून घेऊ...

नारळ पाण्याचे फायदेनारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. नारळ पाणी इम्युनिटी बुस्टर आहे. ते तुम्हाला हायड्रेड ठेवते. बीपीच्या रुग्णांसाठी नारळ पाणी वरदान आहे. फॅट फ्री असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठीही नारळ पाण्याचा फायदा होतो.

नारळ पाणी कोणी पिऊ नये?डायबिटीसच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण नारळपाण्यात मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असते.

लिंबु पाण्याचे फायदेलिंबु पाण्यात व्हिटॅमिन सी मोठ्याप्रमाणावर असते तसेच यात लोह अन् पोटॅशियमही असते. लिंबु पाणी जास्तवेळा साखर मिसळून प्यायले जाते. पण ते चुकीचे आहे.

लिंबु पाणी कसे प्यावे?लिंबु पाणी फक्त लिंबुच पाण्यात मिसळून प्यावे. त्यात तुम्ही थोडेसे मीठ घालु शकता. लिंबु पाणी रिकाम्या पोटी पिऊ नये. लिंबु रस गरम पाण्यात मिसळून पिऊ नये. गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने अ‍ॅसिड तयार होते. जे तुमच्या हाडांना कमकुवत करु शकते.

दोघांमध्ये काय उत्तम?खरंतर दोघांमध्ये असलेले गुणधर्म जवळ जवळ सारखेच आहेत. दोन्हीही गरमीत शरीराला हायड्रेट ठेवतात. दोघांचेही फायदे तितकेच आहेत. म्हणून दोन्ही पेय तितकेच उत्तम आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स