शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

रोज ५००० पाऊलं चालून वजनात काहीच फरक पडत नाही का? मग तुम्ही 'या' चूका करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 09:52 IST

सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून....

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणे. डॉक्टरही अनेक वजन वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करण्यासाठी चालण्याचा सल्ला देतात. सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून....

हे सत्य आहे की शरीराला अनेक फायदे होतात. तसेच हार्ट अटॅक, हाय कॉलेस्ट्रॉल सारखे आजार दुर होतात. पण चालण्यामुळे प्रत्येकाचे वजन कमी होतेच असे नाही. जर ५००० पाऊले चालूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. 

रोज ५००० पाऊले चालल्यावरही वजन कमी झाले नाही तर काय करावे?

  • अशावेळी चालण्यासोबत तुम्ही अर्धातास व्यायाम करावा. वेगवेगळेप्रकारचे व्यायाम केल्याने फॅट बर्न होईल आणि पोटाच्या आसपासची चरबी कमी होईल.
  • तुम्ही तुमच्या आहारातुन ऑईली फुड्सना काढुन टाका. यामुळे तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होते.
  • गोड पदार्थांपासून लांब रहा. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे वजन कमी होतच नाही उलट डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.
  • डिटॉक्स ड्रिंक, डिटॉक्स ज्युस पिऊन शरीर स्वच्छ ठेवा.
  • पालेभाज्या, हंगामी फळे, सॅलड किंवा स्प्राऊट खाऊन तुम्ही तुमचे मेटाबॉलिज्म बुस्ट करु शकता
  • चालताना नेहमी हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके पाणी प्या.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स