शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:27 IST

आयुर्वेद सर्व लोकांना त्यांच्या मुलांकडून नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याबाबत शिकण्याचा सल्ला देतं.

नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करण्याची योग्य वेळ कोणती आहे? असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही अंदाजे वेळ सांगाल. पण तुम्ही धावपळीच्या आयुष्यात या वेळा किती पाळता अस जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर बऱ्याच लोकांचं नाही असंच असेल. तर अनेकांना या सर्वगोष्टींसाठीची नेमकी योग्य वेळ कोणती? हेच माहीत नाही. 

आयुर्वेद सर्व लोकांना त्यांच्या मुलांकडून नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याबाबत शिकण्याचा सल्ला देतं. कारण आयुर्वेदानुसार, शाळेत जाणारी मुलं योग्य वेळेचं पालन करतात आणि त्यामुळेच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो. तसेच याने शरीरात नेहमीच ऊर्जा देखील राहते. 

नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

नाश्त्याची वेळ

सर्वोत्तम वेळ- सकाळी ७ ते ८केव्हा खाऊ नये - १० वाजल्यानंतरलक्षात ठेवा - सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी खाणं आवश्यक आहे.

दुपारी जेवणाची वेळ

सर्वोत्तम वेळ - दुपारी १२.३० ते २ दरम्यानकेव्हा खाऊ नये – ४ वाजल्यानंतरलक्षात ठेवा - नाश्ता आणि दुपारचं जेवण यामध्ये ४ तासांचं अंतर असणं आवश्यक आहे.

रात्रीच्या जेवणाची वेळ

सर्वोत्तम वेळ- संध्याकाळी ६ ते ८केव्हा खाऊ नये - रात्री ९ नंतरलक्षात ठेवा - झोपण्याच्या ३ तास आधी जेवावं. 

दिल्लीचे नॅचुरोपॅथ नागेंद्र अमुल्य सांगतात की, साधारणपणे, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शाळेच्या वेळेमुळे, मुलं जवळपास सारखच रुटीन फॉलो करतात, पण अनेकदा पालक त्यांचा दिनक्रम बिघडवतात. अशा परिस्थितीत, घरातील सर्व लोकांनी देखील नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याची योग्य वेळ पाळा, जेणेकरून रोगांपासून दूर राहता येईल.

'हे' आहेत फायदे

जर तुम्ही दररोज योग्य वेळी अन्न खाल्लं तर तुम्ही निरोगी राहता. तसेच थकवा, तणाव, चिडचिड अशा शारीरिक आणि मानसिक समस्याही होत नाहीत आणि तुम्ही कायम आनंदी राहता. तुमच्या शरीराला ठराविक वेळी दिलेलं अन्न मेटबॉलिज्म वाढवतं. दररोज चुकीच्या वेळी आणि वेगवेगळ्या वेळी खाल्ल्याने तुमचं शरीर अशक्त होऊ शकतं. 

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स