शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मृत्यूच्या ठीक आधी मनुष्याला नेमकं काय जाणवतं? तज्ज्ञांनी सांगितलं मृत्यू देऊ लागतो हे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 10:40 IST

What happens when you die : एक डॉक्टर ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मरताना पाहिलंय त्यांनी सांगितलं की, मृत्यूच्या ठीक आधी व्यक्तीच्या शरीरात काय बदल होऊ लागतात.

What happens when you die : जेव्हा कुणाचं निधन होतं तेव्हा कसं वाटतं? याबाबत क्वचितच कुणी आपलं मत देऊ शकेल. कारण या विषयावर फक्त तेच बोलू शकतात ज्यांनी मृत्यूचा अनुभव घेतला असेल. नुकतंच एक एक्सपर्टने सांगितलं की, मृत्यूआधी नेमकं काय होतं आणि कसं वाटतं? द एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एक डॉक्टर ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मरताना पाहिलंय त्यांनी सांगितलं की, मृत्यूच्या ठीक आधी व्यक्तीच्या शरीरात काय बदल होऊ लागतात.

The Mirror च्या रिपोर्टनुसार, नैसर्गिक घटनांवर फार कमी रिसर्च उपलब्ध आहेत. मृत्यूआधी कसं वाटतं यावर बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, मृत्यूची प्रक्रिया सामान्यपणे हृदय बंद पडण्याच्या जवळपास दोन आठवड्यांपूर्वी सुरू होते. 

लिव्हरपूर यूनिव्हर्सिटीजमध्ये मानद रिसर्च फेलो सीमस कोयल यांनी द कन्वर्सेशनसाठी लिहिलेल्या लेखात मृत्यूच्या प्रक्रियेबाबत सांगितलं. ते म्हणाले की, 'मला वाटतं मृत्यूची प्रक्रिया कोणत्याच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दोन आठवड्याआधी सुरू होते. यादरम्यान लोकांचं आरोग्य बिघडतं. त्यांना चालण्यात आणि झोपण्यात समस्या येऊ लागते. जीवनाच्या शेवटच्या क्षणात त्यांचं औषध घेणं, जेवण करणं किंवा काही पिण्याची क्षमताही संपते'.

सीमय कोयल म्हणाले की, 'हे तेव्हा होतं जेव्हा लोक म्हणू लागतात की, समोरची व्यक्ती मरत आहे आणि त्याच्याकडे जगण्यासाठी दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत. अनेक लोकांना ही प्रक्रिया एका दिवसातही दिसू शकते आणि काही लोक प्रत्यक्षात मृत्यूच्या दोन आठवड्यापूर्वीच मृत्यूच्या उंबरठ्यावर असतात. यादरम्यान परिवाराला बराच त्रास होतो.

मृत्यूवेळी शरीरात काय होतं? याबाबत जास्त लोकांना माहीत नसतं. पण काही रिसर्चचा अंदाज आहे की, मृत्यूवेळी मेंदूतून बरेच केमिकल्स निघतात, ज्यात एंडोर्फिनचाही समावेश आहे. हे कोणत्याही व्यक्तीच्या भावना उत्तेजित करतात.

सीमस कोयल यांच्यानुसार, मृत्यूच्या क्षणांना समजणं अवघड आहे, पण आतापर्यंत झालेल्या रिसर्चनुसार, जसजसा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो, शरीरातील स्ट्रेस केमिकल्समध्ये वाढ होते. कॅन्सर रूग्ण आणि इतरही लोकांच्या शरीरावर सूज येऊ लागते. हे असे रसायन आहेत जे तेव्हा वाढतात जेव्हा शरीर एखाद्या व्हायरलसोबत लढत असतात.

सामान्यपणे असं वाटतं की, मृत्यूच्या प्रक्रियेदरम्यान लोकांना वेदना कमी होतात. पण माहीत नाही असं का होतं.. हे एंडॉर्फिनशी संबंधित असू शकतं. 

पुढे ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे होतो. त्यामुळे अंदाज लावला जाऊ शकत नाही की, शांतीपूर्ण पद्धतीने कुणाचा मृत्यू होईल. मी असे अनेक तरूण लोक पाहिले आहेत ज्यांना अंदाजही नव्हता की, त्यांचा मृत्यू होणार आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सHealthआरोग्यDeathमृत्यू