शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

७ दिवस स्मार्टफोनचा वापर न केल्यास काय होईल?; 'या' समस्यांपासून मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:34 IST

फोन वापरणं ही वाईट गोष्ट नाही पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.

आजच्या काळात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या फोनपासून आठवडाभर दूर राहण्याचं आव्हान दिलं तर ते त्या व्यक्तीसाठी जगातील सर्वात मोठं दुःख असेल. आजकाल बहुतांश लोकांना स्मार्टफोनचे व्यसन लागलं आहे. एका रिसर्चनुसार, अमेरिकेतील लोक दिवसातून ८ अब्ज वेळा स्मार्टफोन तपासतात.

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, प्रत्येक व्यक्ती दररोज ४६ वेळा आपला स्मार्टफोन वापरतो. 'नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी'ने अलीकडेच केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की १८ ते ३३ वयोगटातील प्रौढ लोक ८५ वेळा किंवा दर १० मिनिटांनी एकदा स्मार्टफोन वापरताना दिसतात. आजकाल लोक स्मार्टफोन इतका वापरत आहेत की त्यांना स्वतःलाच ते कळत नाही.

फोन वापरणं ही वाईट गोष्ट नाही पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोकांमध्ये स्क्रीन टाइम खूप वाढला आहे त्यामुळे झोप कमी होते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये नैराश्य येत आहे. बऱ्याच वेळा स्मार्टफोनमुळे लोक त्रस्त होतात. त्यांचं लक्ष विचलित होतं. स्मार्टफोन अनेकदा मृत्यूचं कारण देखील बनू शकतो. 

एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की ८४% लोकांनी सांगितलं की ते एक दिवसही स्मार्टफोन सोडू शकत नाहीत. पण तुम्ही तुमचा स्मार्टफोन जितका कमी वापरता तितका ते तुमच्या आरोग्यासाठी आणि मनासाठी चांगलं आहे. कारण फोनचा  जास्त वापर शरीरासाठी घातक ठरू शकतो.

बॅक्टेरियामुळे उद्भवू शकतात समस्या 

स्मार्टफोन टॉयलेट सीट एवढाच खराब असतो असं म्हणतात आणि ते खरं आहे.  कारण फोनवरील बॅक्टेरिया मरत नाहीत, उलट त्यावरील बॅक्टेरिया शरीरात जाऊन न्यूमोनिया आणि डायरियाचं कारण ठरतात.

डोळ्यांशी संबंधित समस्या

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोळ्यांशी संबंधित समस्यांनाही बळी पडू शकतो. यातून निघणारी ब्लू लाईट डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे हळूहळू डोळे दुखू लागतात.

मान आणि खांदा दुखतो

फोनच्या अतिवापरामुळे मान आणि खांदे दुखू शकतात. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करताना आरोग्याची नीट काळजी घ्या.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स