शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'या' आरोग्यविषयक समस्यांवर नारळ पाणी आहे रामबाण उपाय; फायदे ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:56 IST

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात.

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही याला चांगली मागणी आहे. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ पाणी प्यायल्याने कोणते आजार आणि समस्या दूर होऊ शकतात हे सांगितलं आहे. 

'या' समस्यांपासून मिळतो आराम 

लठ्ठपणा

लठ्ठपणा हा आजार नसून तो अनेक आजारांना आमंत्रण देतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरतं. 

हाय ब्लड प्रेशर

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज नारळ पाणी प्यावं. कारण ते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि नंतर फॅट कमी झाल्यामुळे बीपी हळूहळू सामान्य होऊ लागतं. 

हृदयरोग

भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या जास्त आहे, म्हणून नारळ पाणी प्यावं. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

संसर्गापासून संरक्षण

कोरोनाच्या कालावधीनंतर आपण संसर्ग टाळण्याबाबत खूप जागरूक झालो आहोत. अशा परिस्थितीत आपण जर नारळ पाणी नियमितपणे प्यायलो तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण संक्रमण आणि अनेक आजारांशी सहज लढू शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स