शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

'या' आरोग्यविषयक समस्यांवर नारळ पाणी आहे रामबाण उपाय; फायदे ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:56 IST

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात.

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही याला चांगली मागणी आहे. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ पाणी प्यायल्याने कोणते आजार आणि समस्या दूर होऊ शकतात हे सांगितलं आहे. 

'या' समस्यांपासून मिळतो आराम 

लठ्ठपणा

लठ्ठपणा हा आजार नसून तो अनेक आजारांना आमंत्रण देतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरतं. 

हाय ब्लड प्रेशर

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज नारळ पाणी प्यावं. कारण ते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि नंतर फॅट कमी झाल्यामुळे बीपी हळूहळू सामान्य होऊ लागतं. 

हृदयरोग

भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या जास्त आहे, म्हणून नारळ पाणी प्यावं. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

संसर्गापासून संरक्षण

कोरोनाच्या कालावधीनंतर आपण संसर्ग टाळण्याबाबत खूप जागरूक झालो आहोत. अशा परिस्थितीत आपण जर नारळ पाणी नियमितपणे प्यायलो तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण संक्रमण आणि अनेक आजारांशी सहज लढू शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स