शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

'या' आरोग्यविषयक समस्यांवर नारळ पाणी आहे रामबाण उपाय; फायदे ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 16:56 IST

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात.

नारळ पाणी प्यायला अनेकांना आवडतं. अनेकदा लोक जेव्हा सुट्ट्यांसाठी समुद्र किनाऱ्यावर जातात तेव्हा ते या नैसर्गिक पेयाचा नक्कीच आनंद घेतात. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि डिहायड्रेशनपासूनही बचाव होतो. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही याला चांगली मागणी आहे. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ पाणी प्यायल्याने कोणते आजार आणि समस्या दूर होऊ शकतात हे सांगितलं आहे. 

'या' समस्यांपासून मिळतो आराम 

लठ्ठपणा

लठ्ठपणा हा आजार नसून तो अनेक आजारांना आमंत्रण देतो, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरतं. 

हाय ब्लड प्रेशर

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज नारळ पाणी प्यावं. कारण ते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि नंतर फॅट कमी झाल्यामुळे बीपी हळूहळू सामान्य होऊ लागतं. 

हृदयरोग

भारतात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या जास्त आहे, म्हणून नारळ पाणी प्यावं. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

संसर्गापासून संरक्षण

कोरोनाच्या कालावधीनंतर आपण संसर्ग टाळण्याबाबत खूप जागरूक झालो आहोत. अशा परिस्थितीत आपण जर नारळ पाणी नियमितपणे प्यायलो तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण संक्रमण आणि अनेक आजारांशी सहज लढू शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स