शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का?; प्रवासात मास्क वापराचा की नाही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:42 IST

CoronaVirus : श्वास घ्यायला त्रास होणं, गुदमरणं, दम लागणं अशा समस्यांचा जाणवतात.

कोरोनापासून बचावासाठी जोपर्यंत लस किंवा प्रभावी औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. सध्या सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर केल्याशिवाय कोरोनापासून बचाव करणं कठीण आहे. अमेरिकेतील सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासाठी दिर्घकाळपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग, स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देत जगावं लागणार आहे.

भारतासारख्या अनेक देशात वातावरणातील बदलांमुळे मास्कचा वापर केल्याने चालण्या फिरण्याासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. श्वास घ्यायला त्रास होणं, गुदमरणं, दम लागणं अशा समस्यांचा जाणवतात. पण आपण जेव्हा खासगी वाहनांतून किवा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करतो तेव्हा मास्क लावायला हवा की नाही. याबाबत माहिती देणार आहोत. मास्कच्या वापराबाबत काही गोष्टी माहीत असल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागणार नाही. 

मास्कचा वापर कितपत सुरक्षित

आजकाल रस्त्यावर सर्वच व्यक्ती मास्क लावून वावरताना दिसून येतात. किंवा कारमध्ये बसलेली माणसंसुद्धा आपल्या तोंडाला मास्क लावतात. काही लोक कारमध्ये बसल्यानंतर मास्क लावून ठेवत नाहीत. तुम्ही सुद्धा विचार करत असाल कार चालवतानाही मास्क वापरणं गरजेचं आहे का? जर एखादी व्यक्ती आपल्या कारमध्ये एकटी असेल तर मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. घरातील व्यक्तींशिवाय इतर व्यक्ती कारने प्रवास करताना सोबत असतील तर  दोघांनीही मास्क लावणं गरजेचं आहे. 

तुम्ही घरच्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसोबत प्रवास करत असाल तर कारमध्ये मास्कचा वापर करायलाच हवा. याशिवाय कारमध्ये एयर कंडीशनर "रीसर्क्युलेशन" सेटिंगमुळे एसीच्या हवेने कोरोनाचं संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. 

 तुम्ही आजारी असाल तर इतरांसोबत प्रवास करणं टाळा. कारण तुमच्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. सौम्य सर्दी, खोकला किंवा शिंका येत असतील तर मास्कचा वापर  करा. जर तुम्ही कमी अंतरावरच्या प्रवासासाठी एकटे जात असाल तर मास्कचा वापर टाळला तरी चालू शकेल.

CoronaVirus : १५ ऑगस्टआधीच कोरोनापासून 'स्वातंत्र्य' मिळणार; 'भारत' अन् ICMR लस आणणार!

मेड इन इंडिया! अखेर भारताने 'अशी' तयार केली कोरोनाचा खात्मा करणारी लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य