शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

इलेक्ट्रिक वॉटर फिल्टरचा वापर न करता पाणी शुद्ध करण्याचे '5' पर्याय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 12:06 IST

अनेकजण पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा पर्याय निवडतात. पण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या पाणी शुद्ध करायचे हे पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.

खासकरुन पावसाळ्यात दूषित पाण्याचा धोका अधिक असतो. दूषित पाण्यामुळे यामधूनच कॉलरा, डायरिया, कावीळची साथ झपाट्याने वाढते. पण इतरवेळीही पाणी शुद्ध करुनचा प्यायला हवं. अनेकजण पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा पर्याय निवडतात. पण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या पाणी शुद्ध करायचे हे पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.

1) स्वच्छ कापड - अनेक ठिकाणी दुषित पाण्याच्या पुरवठा होण्याची शक्यता असते. अशावेळी मातकट, पिवळसर पाण्याचा प्रवाह होत असेल तर नळाला आधीच पिशवी किंवा स्वच्छ धुतलेले कापड बांधा. यामुळे किमान पाणी गाळून येईल त्यानंतर उकळून तुम्ही पिऊ शकता.

2) नॉन इलेक्ट्रिसिटी प्युरिफायर - सध्या बाजारात इलेक्ट्रिसिटी विनाही पाणी शुद्ध करणारे काही प्युरिफायर्स उपलब्ध आहेत. यामध्ये अ‍ॅक्टीव्हेट्स कार्बन आणि UF म्हणजेच अल्ट्राफिल्ट्रेशनच्या मदतीने पाणी स्वच्छ केले जाते.

3) गाळणं - तुम्हांला चांगल्या प्रतीच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरीही किमान पावसाळ्याच्या दिवसात पाणी कपड्याने किंवा गाळणीने गाळूनच मग स्वयंपाकासाठी वापरा.

4) तुरटी - पाणी शुद्ध करण्यासाठी ते भांड्यात भरल्यानंतर त्यावर तुरटी फिरवा. म्हणजे गाळ खाली बसतो. मग उरलेले पाणी गाळून, उकळून पिण्यास सुरक्षित बनवता येते.

5) उकळणं - पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे अनेक बॅक्टेरिया, त्रासदायक जंतू यांच्यापासून बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सwater pollutionजल प्रदूषण