Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर निर्णय घेत आहे, दुसरीकडे देशभरात पाकिस्तानविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. ...
Car Fire News: आपली स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहून ती खरेदी केल्यावर अगदी तासाभरात ही स्वप्नातील कार जळून खाक झाल्याचा दुर्दैवी प्रकार एका तरुणासोबत घडला आहे. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. रेड्डी नेमकं काय म्हणाले? ...
RBI Action on Bank, NBFC: रिझर्व्ह बँकेनं (RBI) इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसवर मोठी कारवाई केली आहे. पाहा काय आहे कारण आणि किती ठोठावलाय दंड. ...
Reliance Industries Anant Ambani: अनंत अंबानी सध्या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग असतील. ...