शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आपल्या जीवनशैलीतून निसर्ग, झाडं हद्दपार झाली आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:51 IST

..माणसाच्या जगण्यातला आॅक्सिजनही संपला!

ठळक मुद्देएसीपेक्षाही जास्त थंडावा निर्माण करू शकतात झाडं.एका झाडापासून इतका आॅक्सिजन मिळतो की त्यामुळे चार माणसं जिवंत राहू शकतील.वय झाल्यामुळे मरण्यापेक्षा इतर कारणांनीच झाडं जास्त प्रमाणात मरतात.इतर झाडांच्या तुलनेत वड, पिंपळ, कडुनिंबाची झाडं जास्त आॅक्सिजन निर्माण करतात.

- मयूर पठाडेसर्व काही तयार, आयतं, रेडिमेड हवं असण्याच्या हव्यासापायी आपण आपली नैसर्गिक जीवनशैलीच विसरुन गेलो आहोत. निसर्गापासूनही आपण दूर जात आहोत.रिकाम्या जागांवर इमारती उभ्या राहताहेत, रिकामी दिसणारी इंच न् इंच जागा केवळ माझ्याच मालकीची असावी या हव्यासापोटी झाडांचा गळा घोटला जातोय. अख्ख्या जगात झाडांची, जंगलांची कत्तल सुरू आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग पार उघडबोडका, बेचिराख होतोय. पण निसर्गाला ओरबाडून विकास कधीही साध्य होऊ शकत नाही. वेळोवेळी ते सिद्धही झालं आहे.घ्रर बांधायचंय, मंदीर बांधायचंय, नवा रस्ता करायचंय, रस्त्यांचं रुंदीकरण करायचंय, किती सहजपणे आपण झाडांची कत्तल करतो?.. पण या झाडांचा आपल्याला किती उपयोग आहे, एक झाड जरी तोडलं गेलं तर किती हानी होते याचा साधा विचार तरी आपण करतो का?पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक आपल्या जीवनशैलीत झाडांचा वापर केला होता. वटसावित्री पौर्णिमेपासून तर नागपंचमीपर्यंत अनेक सणही झाडांशी बांधलेले आहेत.एक झाड आपल्याला काय देतं?१- एका झाडापासून चार चार माणसं जिवंत राहू शकतील इतका आॅक्सिजन मिळतो.२- दहा खोल्यांमध्ये तब्बल वीस तास एसी चालवल्यानंतर जेवढा थंडावा निर्माण होईल तेवढा थंडावा एक झाड निर्माण करू शकतं.३- एक कार ४१ हजार किलोमीटर चालवल्यानंतर जितका कार्बनडायआॅक्साईड सोडेल, तेवढा सारा कार्बन डायआॅक्साईड केवळ एका एकरातील झाडे एका वर्षात शोषून घेतात.४- पाणी धरुन ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम झाडांमुळे होतं. झाडांची मुळं अतिशय खोलवर जातात. त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी खूपच उपयोग होतो. दक्षिण आफ्रिकेतील एका अंजीरच्या झाडाची मुळे तर ४०० फूट खोल गेलेली आढळून आली आहेत.