शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सावधान! ही फळं एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 17:00 IST

काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत. किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात.

आपण सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की, शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळी फळं एकत्र खात असाल तर ते एकत्र खावे कि नाही हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत. किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....

संत्री आणि गाजर

संत्री आणि गाजर ही दोन फळं कधीही एकत्र खाऊ नये. ही फळं एकत्र खाल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. सोबतच किडनीचीही समस्या होऊ शकते. 

पपई आणि लिंबू

पपई आणि लिंबूचं एकत्र खाल्याने अनीमिया(रक्त कमी होणे) होण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीराचा हिमोग्लोबिनही असंतुलित होतो. लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. 

पेरू आणि केळी

पेरू आणि केळी दोन्ही फळं आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत. पण जर ही दोन्ही फळं एकत्र खाल्लं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ही दोन्ही फळं एकत्र खाल्यास आम्ल-पित्त, मळमळ होणे, गॅसची समस्या आणि डोकेदुखीसारखी समस्या होते. 

संत्री आणि दूध

दूध आणि संत्री एकत्र खाल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे खाल्लेले पदार्थ पचन होण्यास अडचण होते. सोबतच आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या होतात. जर तुम्ही दूध किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये संत्री टाकत असाल तर याने अपचनाचा त्रास होतो. 

अननस आणि दूध

(Image Credit: www.dhakatribune.com)

अननसामध्ये असलेलं ब्रोमेलेन जेव्हा दुधात मिश्रित होतं तेव्हा गॅस, मळमळ होणे, इन्फेक्शन, डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या समस्या होतात. 

फळं आणि भाज्या 

फळं आणि भाज्या एकत्र खाऊ नये कारण फळांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. याने पचन होण्यास अडचण निर्माण होते. डायजेशनच्या प्रक्रियेवेळी फळांचं पचन 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे