शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

सावधान! ही फळं एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 17:00 IST

काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत. किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात.

आपण सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की, शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळी फळं एकत्र खात असाल तर ते एकत्र खावे कि नाही हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत. किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....

संत्री आणि गाजर

संत्री आणि गाजर ही दोन फळं कधीही एकत्र खाऊ नये. ही फळं एकत्र खाल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. सोबतच किडनीचीही समस्या होऊ शकते. 

पपई आणि लिंबू

पपई आणि लिंबूचं एकत्र खाल्याने अनीमिया(रक्त कमी होणे) होण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीराचा हिमोग्लोबिनही असंतुलित होतो. लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. 

पेरू आणि केळी

पेरू आणि केळी दोन्ही फळं आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत. पण जर ही दोन्ही फळं एकत्र खाल्लं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ही दोन्ही फळं एकत्र खाल्यास आम्ल-पित्त, मळमळ होणे, गॅसची समस्या आणि डोकेदुखीसारखी समस्या होते. 

संत्री आणि दूध

दूध आणि संत्री एकत्र खाल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे खाल्लेले पदार्थ पचन होण्यास अडचण होते. सोबतच आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या होतात. जर तुम्ही दूध किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये संत्री टाकत असाल तर याने अपचनाचा त्रास होतो. 

अननस आणि दूध

(Image Credit: www.dhakatribune.com)

अननसामध्ये असलेलं ब्रोमेलेन जेव्हा दुधात मिश्रित होतं तेव्हा गॅस, मळमळ होणे, इन्फेक्शन, डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या समस्या होतात. 

फळं आणि भाज्या 

फळं आणि भाज्या एकत्र खाऊ नये कारण फळांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. याने पचन होण्यास अडचण निर्माण होते. डायजेशनच्या प्रक्रियेवेळी फळांचं पचन 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे