शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 11:03 IST

ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही  २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

खालेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर उरलेले अन्न मलावाटे शरीराच्या बाहेर टाकण्यात येतं.  पण रोजची ही क्रिया करताना जर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही क्रिया करत असताना खूप दुखण्याचा त्रास होत असतो. ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही  २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनियमीत आणि चुकीच्या अन्नपदार्थांचे तसंच मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. व्यायाम न केल्यामुळे मुळव्याधाची समस्या सगळ्यात जास्त जाणवत असते.

(image credit- medical news today)

मुळव्याधाच्या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.  मुळव्याधाची  समस्या उद्भवल्यानंतर तुम्हाला फक्त मल बाहेर टाकतानाच नाही तर बसताना आणि उठताना सुद्धा त्रास होत असतो. गुदभागी भेगा, चिरा पडलेल्या असतात व त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असतात. यामध्ये वेदना तर असतातच, पण आगही खूप होते आणि मलाबरोबर रक्तही पडते.ही समस्या सहजासहजी कोणाला सांगता येण्यासारखी नसते. त्यासाठी आहारातून काही पदार्थ वगळून तुम्ही या समस्येपासूनस्वतःला दूर ठेवू शकता. 

(image credit-.pristyncare.com)

लाल मिरचीचे सेवन करू नका

(image credit-amazon.in)

मुळव्याध असलेल्या लोकांना लाल मिरचीचे सेवन आहारातून वगळायला हवे. कारण त्यामुळे जळजळ जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणून जास्त तिखट पदार्थ खाऊ नका.

बाहेरचं खाऊ नका

मुळव्याध झाल्यानंतर बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा कारण त्या पदार्थांध्ये  मीठ, मसाल्यांचे प्रमाण अधिक असते. स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही. 

फायबर्सचा आहारात समावेश करा

(image credit-miachel kummar)

गरम पाणी, ताक, ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, पपई, गोड द्राक्षं, सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका यांचा आहारात समावेश करा. जेणेकरून पोट साफ होण्यासाठी त्रास होणार नाही आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. ( हे पण वाचा-विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर!)

मादक पदार्थाचे सेवन

अनेकांना सिगारेट, गुटखा आणि दारूचे अतिप्रमाणात सेवन करण्याची सवय असते. त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो.  त्यामुळे मुधव्याधाची समस्या वाढत जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मादक पदार्थांचं सेवन करू नका. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य