शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

स्मार्टफोन मिनिटा मिनिटाला करतो तुमचं आयुष्य कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:58 PM

मेंदूच्या कॅन्सरचा धाका वाढतो तब्बल ४०० टक्क्यांनी!

ठळक मुद्देमोबाईलच्या रेडिएशनचा थेट मेंदूवरही प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकुल परिणाम होतो. आपल्या डीएनएवर हे रेडिएशन परिणाम करतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते.

- मयूर पठाडेखरंच सांगा, स्मार्ट फोनशिवाय तुमचं पान हलतं? फोन नुसता दोन मिनिट जरी नजरेआड गेला तरी साºया विश्वापासून आपण तुटल्याचा भास आपल्याला होतो. नुसता भास नाही, अनेकांच्या दृष्टीनं ते वास्तवच असतं आणि आहे. अनेक कारणं आहेत, पण आजकाल अगदी कुमारवयीन आणि लहान मुलांच्याही हातात स्मार्ट फोन दिसतो.. अर्थातच या फोनचे अनेक उपयोग आहेत. शैक्षणिक उपयुक्ततेपासून तर जगाशी कनेक्ट राहण्यापर्यंत आणि तुमची, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक गोष्टी या स्मार्टफोननं सुलभ, अगदी सोप्या करून टाकल्य आहेत.पण कोणतीही गोष्ट एका मर्यादेत असली तरच त्याचा फायदा होतो. स्मार्टफोनच्या बाबतीतही ते खरं आहे. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत, तसे महाभयंकर तोटेही आहेत. हा फोन जसा तुम्हाला जगाशी जोडतो तसाच तो तुम्हाला जगातून उठवूही शकतो.आयआयटी मुंबईचे प्रोफेसर गिरीश कुमार यांनी स्मार्टफोनच्या वापराचे, विशेषत: कुमार आणि तरुणांवर काय दुष्परिणाम होतात याचा चिकित्सक अभ्यास करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे.गिरीश कुमार यांच्या अभ्यासानुसार स्मार्टफोन कितीही उपयुक्त असला तरीही दिवसभरात अर्ध्या तासापेक्षा त्याचा जास्त वापर करणं म्हणजे तुमच्या जिवाशीच खेळ होऊ शकतो.स्मार्ट फोनमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं आयुष्य..स्मार्ट फोनच्या वापरामुळे टिनेज मुलांमध्ये मेंदूच्या कॅन्सरचं प्रमाण तब्बल ४०० टक्क्यांनी वाढू शकतं.कोवळ्या वयात मुलांची कवटीही तुलनेनं विकसित झालेली नसते. मोबाईलच्या रेडिएशनचा थेट त्यांच्या मेंदूवरही प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकुल परिणाम होतो.आपल्या डीएनएवरही हे रेडिएशन परिणाम करतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते.आपल्या झोपेचं सारं शेड्यूल बिघडतं आणि त्यासंबंधीचे विकार जडतात.अल्झायमर, पर्किन्सन्स आणि मेंदूचे विकार वाढीला लागतात.