शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नुसतेच सॅलड खाणार त्याचे पोट बिघडणार... आहारतज्ज्ञ काय सांगतात; वाचा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:17 IST

आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात.

Health Tips : आजकाल वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात. त्यामध्ये कुणी दिवसातून एकदा जेवतं तर काहींना बारा तासांच्या अंतराने खाण्याची सवय असते. तर काहीजण वेगळ्या पद्धतीच्या आहाराचा डाएटमध्ये समावेश करतात.  त्यापैकी बरेच लोक फक्त सॅलड खाऊन त्यांची रोजची दिनश्चर्या करत असतात. मात्र, अशा पद्धतीने सॅलड खाल्ल्याने नागरिकांच्या शरीरावर आणि आरोग्यावर  विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी सांगितलं आहे. यामध्ये विशेष करून चयापचय कार्यावर परिणाम होऊन पोट बिघडण्याची शक्यता असते. 

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

आपले शरीर चांगले आणि ऊर्जामय ठेवायचे असेल तर आपल्याला  संतुलित आहाराची गरज आहे.  त्यामध्ये सर्व पोषक तत्वे शरीराला मिळतील या गोष्टी समाविष्ट असणे गरजेचे आहे. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे वजन कमी व्हावं यासाठी केवळ सॅलड खात असाल तर त्याचा शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिमाण होतो. त्यामुळे जर तुम्हाला दिवसभराच्या आहाराचे नियोजन करायचे असेल तर शास्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

अतिसॅलड खाण्याचे दुष्परिणाम-

१) फक्त  कच्चा पालेभाज्या आणि फळे खाल्ल्यामुळे  त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन गॅस आणि पोट फुगण्याचे प्रकार होतात. 

२) काही वेळा तर काही जणांना जुलाबाचा त्रासही होतो. त्यामुळे डाएटमध्ये त्याचं प्रमाण किती असावं यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

दररोज सॅलड किती खायला हवं?

१) आपल्या शरीराला  रोजचं कार्य करतााना संतुलित आहार घेणं गरजचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराला ३० ग्रॅम फायबरची गरज असते. ती सलॅडमधून पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच मायक्रोन्यूट्रीयन्ट्स गरज असते. 

२) मायक्रोन्यूट्रीएन्ट्समध्ये मोड आलेली कडधान्ये, तेलबिया आणि सालीसकट डाळ याचा समावेश असावा. यामधून शरीराला प्रथिने, कर्बोदके मिळतील.  त्यामुळे या सर्व गोष्टींचा वापर सॅलडमध्ये करावा. नुसतं सॅलड खाऊ नये. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल