शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Water After Food: तुम्हीही जेवण झाल्यावर लगेच पाणी पिता का? जाणून घ्या याचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:03 IST

Water After Food : हेल्थ एक्सपर्टनुसार, अन्न पचनाला साधारण २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा प्रभाव डायजेशनवर पडतो.

Water After Food: पाणी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं. दररोज याच कारणामुळे हेल्थ एक्सपर्ट ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. डॉक्टरांनुसार, जेवण करताना पाणी पिणं टाळलं पाहिजे. जेवण करताना किंवा जेवल्यावर लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडिटी, ब्लोटिंगसारखी समस्या होऊ शकते. जे लोक जेवण केल्यावर लगेच पाणी पितात त्यांना आरोग्यासंबंध अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

जेवण झाल्यावर किती वेळाने प्यावे पाणी

हेल्थ एक्सपर्टनुसार, अन्न पचनाला साधारण २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा प्रभाव डायजेशनवर पडतो. त्यामुळे जेवण झाल्यावर साधारण ४० ते ६० मिनिटांनंतर पाणी प्यावे. हेही महत्वाचं आहे की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.

योग्यवेळी पाणी पिण्याचे फायदे

- जेवण केल्यावर एक तासांनंतर पाणी प्यायल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं. 

- योग्यवेळी पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली राहते. 

- पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होत नाही.

- शरीरात अन्नातील पोषक तत्व चांगल्याप्रकारे शोषूण घेतं.

- याने झोपली चांगली लागते. 

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसान

- लठ्ठपणा वाढण्याची समस्या

- पचनक्रिया योग्य होत नाही

- ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची समस्या

- पोटात गॅस होण्याची समस्या 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स