शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लिंबू पाणी जेवणाआधी प्यावं की नंतर? जाणून घ्या कोणत्या वेळी काय मिळतात फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 14:12 IST

Right Time to Drink Lemon Water : सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जेवण केल्यावर लिंबू पाणी पितात. पण लिंबू पाण्याचा फायदा शरीराला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य वेळेवर सेवन कराल.

Lemon-Water Consuming Right Time: लिंबू पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून शरीराची आतून स्वच्छता होते. पचन तंत्र मजबूत होतं. भरपूर लोक नियमितपणे लिंबू पाणी पितात. पण अनेकांना लिंबू पाणी कधी प्यावं याबाबत माहीत नसतं. 

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जेवण केल्यावर लिंबू पाणी पितात. पण लिंबू पाण्याचा फायदा शरीराला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य वेळेवर सेवन कराल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी कधी प्यावं?

एक्सपर्टनुसार, लिंबू पाणी पिण्याची वेळ काय असावी हे तुमच्या आरोग्यावर आणि तुम्हाला यापासून काय हवं आहे यावर अवलंबून असतं. जर तुम्हाला हे पाणी वजन कमी करण्यासाठी प्यायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला डायजेशन म्हणजे पचन तंत्र मजबूत करावं लागेल. अशात जर तुम्ही जेवण करण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा टाकून सेवन कराल तर याचा फायदा जास्त होईल. 

लिंबू पाणी पोटात गेल्यावर यातील अ‍ॅसिडमुळे पचनासाठी आवश्यक ज्यूस आणि बाईलची निर्मिती वाढते. याने आतड्यांमधील अवयव अन्न पचवण्यासाठी तयार होतात. तेच जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात तेव्हा भूकही कमी लागते. याने वजन कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने तुम्ही कॅलरीही कमी करू शकता. याच कारणाने एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, वजन कमी करणाऱ्या लोकांनी लिंबू पाणी रिकाम्या पोटीच प्यावं.

पचनक्रिया सुधारण्यासाठी कधी प्यावं?

जर पचन तंत्र मजबूत करण्यासाठी लिंबू पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही जेवण केल्यानंतर लिंबू पाण्याचं सेवन करायला हवं. जेवण केल्यानंतर लिंबू पाण्याचं सेवन केलं तर याने अन्न पचन चांगलं होईल. तसेच जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्या होत असेल तर ती सुद्धा होणार नाही. 

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण केल्यावर लगेच लिंबू पाणी पिता तेव्हा पोटाची आतून सफाई चांगली होते. अ‍ॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होईल. जर जेवण केल्यावर अपचनाची समस्या होत असेल तर जेवण केल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने जास्त फायदा मिळेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य