शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

हल्ली तुमच्यातला किरकिरेपणा जरा जास्तच वाढलाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:55 PM

मनातल्या नकारात्मक गोष्टींची जळमटं काढून टाकण्यासाठी या गोष्टी करुन तर पाहा..

ठळक मुद्दे आपली बॉडी लॅँग्वेज बदला.मनातली मळमळ, खदखद कोणाकडे तरी व्यक्त करा.काहीतरी क्रिएटिव्ह करा. मुलांशी खेळण्यापासून ते चित्र काढण्यापर्यंत, काहीही..बसा एकदा निवांतपणे. घ्या कागद-पेन आणि लिहून काढा आपल्या आजूबाजूच्या पॉझिटिव्ह गोष्टी.

- मयूर पठाडेडोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवा, नकारात्मक विचारांच्या आहारी जाऊ नका.. कायम चांगल्याच बाजूकडे बघा.. म्हणायला हे ठीक आहे, पण बºयाचदा परिस्थितीच अशी असते की नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात ठाण मांडतातच.काहीही केलं, तरी हे निगेटिव्ह विचार तुमची पाठ सोडत नाहीत आणि मग आपोआप आपण त्यात गुरफटले जातो.. सगळ्याच गोष्टी चुकीच्या घडायला लागतात.असं होऊ द्यायचं नसेल, नकारात्मक गोष्टींना आपल्यापासून दूर ढकलायचं असेल तर काय करायचं?सोप्पं आहे, पण थोडे प्रयत्न मात्र करावे लागतील. केवळ सल्ला यासाठी उपयोगी ठरणार नाही, कृतीही करावी लागेल.कसे घालवाल नकारात्मक विचार?१- आपल्या विचारांत आपल्या बॉडी लॅँग्वेजचा, देहबोलीचा फार मोठा हातभार असतो. तुम्ही मरगळलेल्या स्थितीत असाल, चेहºयावर उत्साह नसेल, तर आपोआपच आपली मानसिकताही तशीच होते. त्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या बॉडी लॅँग्वेजकडे बघा. ताठ बसा. उत्साही असण्याचा प्रयत्न करा. बघा, नकारात्मक विचार बाजूला जातात की नाही ते!२- बºयाचदा आपल्या मनात अनेक गोष्टी साचलेल्या असतात. या साचलेपणामुळेही आपले विचार नकारात्मक होतात. या गोष्टी कोणाकडे तरी बोला. काढून टाका ती जळमटं, बोळे. बघा, तुम्ही फ्रेश व्हालच.३- बºयाचदा प्रत्येक गोष्टीची आपल्याला इतकी घाई झालेली असते, की कोणत्याच गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नसतो. मनही त्यामुळे त्याच वेगानं धावत असतं आणि त्याला पकडणं तर सर्वस्वी आयुष्य. यासाठी केवळ एक मिनिट द्या. शांत बसा. मनाला जागेवर आणण्याचा प्रयत्न करा. वेगळीच अनुभुती तुम्हाला येईल.४- कायम निगेटिव्ह विचारांनी तुमचं मन घेरलं असेल तर जरा पॉझिटिव्ह विचारांना त्यात जागा द्या.५- काहीतरी क्रिएटिव्ह करा. अगदी काहीही. चित्र काढण्यापासून तर मुलांशी गप्पा मारण्यापर्यंत, स्वयंपाकघरात लुडबुड करण्यापर्यंत काहीही..६- आपल्या कामातून ब्रेक घ्या आणि फिरायला जा. बाहेरच्या जगाकडे, निसर्गाकडे आवर्जुन बघा, लक्ष द्या..७- अनेकदा आपण किरकिरे झालेलो असतो. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीत काहीतरी खोड काढत असतो. त्याला नावं ठेवत असतो. बसा एकदा निवांतपणे. घ्या कागद-पेन आणि लिहून काढा आपल्या आजूबाजूला दिसणाºया पॉझिटिव्ह गोष्टी. आपल्या माणसांच्या चांगल्या गोष्टी.. तुमच्या लक्षात येईल, अरे, आपण उगाच किरकिर करतोय..