शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पदार्थ तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरताय? वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 13:37 IST

तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण ते तेलही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर ते शरीरासाठी घातक ठरतं. 

तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण ते तेलही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर ते शरीरासाठी घातक ठरतं. 

बाजारात मिळणारे समोसे, भजी यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी एकच तेल सारखं वापरलं जातं. अनेकदा उरलेल्या तेलामध्ये आणखी नवीन तेल टाकून तेच तेल पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येतं. घरातही बऱ्याचदा आपण पदार्थ तळल्यानंतर उरलेलं तेल काढून ठेवतो आणि तेच तेल चपाती किंवा पराठा तयार करताना वापरतो. पण असं करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

शिल्लक राहिलेल्या तेलाचा तुम्ही जर दुसरे पदार्थ तळण्यासाठी पुन्हा वापर करत असाल तर त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तेल वारंवार गरम केल्यामुळे हळूहळू त्यातील रॅडिकल्स वाढतात आणि ते तेलातील अॅन्टीऑक्सिडंट नष्ट करतात. त्यामुळे कॅन्सरचे विषाणू जन्म घेतात आणि पदार्थ तयार करताना त्या तेलातून पदार्थांमध्ये जातात. असे पदार्थ खाल्यानं हेच विषाणू पदार्थातून आपल्या पोटात जातात. 

पुन्हा पुन्हा तेच तेल वापरल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता वाढते. हे शरीरासाठी अत्यंत घातक असतं. पावसाळ्यात वातावरणामध्ये ओलावा असतो. त्यामुळे पदार्थांमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुले डॉक्टर वारंवार पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य