शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पदार्थ तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरताय? वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 13:37 IST

तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण ते तेलही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर ते शरीरासाठी घातक ठरतं. 

तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण ते तेलही योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं. जर तुम्ही एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरत असाल तर ते शरीरासाठी घातक ठरतं. 

बाजारात मिळणारे समोसे, भजी यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी एकच तेल सारखं वापरलं जातं. अनेकदा उरलेल्या तेलामध्ये आणखी नवीन तेल टाकून तेच तेल पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येतं. घरातही बऱ्याचदा आपण पदार्थ तळल्यानंतर उरलेलं तेल काढून ठेवतो आणि तेच तेल चपाती किंवा पराठा तयार करताना वापरतो. पण असं करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

शिल्लक राहिलेल्या तेलाचा तुम्ही जर दुसरे पदार्थ तळण्यासाठी पुन्हा वापर करत असाल तर त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तेल वारंवार गरम केल्यामुळे हळूहळू त्यातील रॅडिकल्स वाढतात आणि ते तेलातील अॅन्टीऑक्सिडंट नष्ट करतात. त्यामुळे कॅन्सरचे विषाणू जन्म घेतात आणि पदार्थ तयार करताना त्या तेलातून पदार्थांमध्ये जातात. असे पदार्थ खाल्यानं हेच विषाणू पदार्थातून आपल्या पोटात जातात. 

पुन्हा पुन्हा तेच तेल वापरल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता वाढते. हे शरीरासाठी अत्यंत घातक असतं. पावसाळ्यात वातावरणामध्ये ओलावा असतो. त्यामुळे पदार्थांमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुले डॉक्टर वारंवार पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य