शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

म्हणून पाणी कमी प्यायले तरी सतत लघवी येते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 11:53 IST

हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरत जातो. त्याचा परीणाम आरोग्यावर होताना  दिसून येत आहे.

हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरत जातो. त्याचा परीणाम आरोग्यावर होताना  दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा  सगळ्यात जास्त परिणाम  शरीरावर होत असतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण स्वेटर, मोजे, शाल यांचा वापर करत असतो. पण हिवाळ्यात महिलांना तसंच काही प्रमाणात पुरूषांना समस्या जाणवते ती म्हणजे सतत लघवी येण्याची. हिवाळा आल्यानंतर सगळ्यांनाच ही समस्या उद्भवत असते. खास करून संध्याकाळच्यावेळी थंडी जास्त वाजत असल्यामुळे लघवी येते. तर काहीवेळा पाण्याचं सेवन कमी केलं तरी सुद्धा लघवी लागण्याचा त्रास अधिक होतो. चला तर मग जाणून घेऊया असं का होतं.

वातावरणात बदल झाल्यामुळे हिवाळ्यात सगळ्यात जास्त लघवी येते. यामागे शास्त्रिय कारण आहे.  तसंच काही नैसर्गिक घटकांचा परीणाम शरीरावर होत असतो. ही एका प्रकारची मानसीक स्थीती आहे. ज्यामुळे लघवी अनेकदा येते. हिवाळ्यात आपल्या शरीरातील तापमान कमी होत असतं. त्यामुळे हात कापायला लागतात. तसंच शरीर गारठतं.

रक्तवाहिन्यांवर सुद्धा प्रभाव पडत असतो. त्यामुळे दबाव वाढल्याने बदल होत असतात. याचा परीणाम किडनीवर होतो. यावेळी किडनीचे कार्य नेहमी जसे चालतं त्यापेक्षा अधिक कार्य कराव लागत असतं.  ज्यामुळे युरीन जमा होण्याचं प्रमाण वाढत असतं. म्हणून हिवाळ्यात लघवी जास्त लागते. सतत लघवी होत असल्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होत असते.

तज्ञांच्यामते जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. पण थंडीच्या वातावरणात जास्त लघवी येणे. हे हाइपोथर्मिया असल्याचं लक्षण असू शकतं. हा आजार असल्यास  शरीर थरथरणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे अशी लक्षण दिसून येतात. तुम्हाला सुद्धा लघवी सतत लागण्याव्यतिरीरक्त जर काही त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी