शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

लोखंडी कढईत जेवण न करण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:46 IST

Health Tips : अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

Health Tips : अनेकदा तुम्ही घरातील वयोवृद्ध लोकांना नेहमीच हे सांगताना ऐकलं असेल की, कढईत कधीच जेवण करू नये. असं मानलं जातं की, अविवाहित लोक जर कढईत जेवत असतील तर, त्यांच्या लग्नावेळी पाऊस येतो, तेच विवाहित लोकांनी आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. याच भितीने आजही लोक कढईत जेवण करणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, कढईत जेवण न करणं यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. हे कारण आपल्या आरोग्याशी संबंधित आहे.

राखेने धुवत होते भांडी 

काही वर्षांआधीपर्यंत स्टीलची भांडी नव्हती, ना ते धुण्यासाठी डिटर्जेंट किंवा लिक्विडचा वापर केला जात होता. त्यावेळी जास्तीत जास्त लोक लोखंडाच्या कढईचा वापर करत होते. भात किंवा इतर पदार्थ बनवल्यानंतर त्यावर जळाल्याचे किंवा चिकट डाग राहत होते. ते दूर होण्यासाठी कढई लगेच पाण्यात टाकली जात होती. जेणेकरून कढईला गंज लागू नये किंवा ग्रीस त्यावर राहू नये. त्यानंतर कढई राख किंवा मातीने घासली होत होती. पण आज राखेचा वापर होत नाही. अशात लोखंडाच्या कढईला लागलेला चिकटपणा तसाच राहतो आणि तो नंतर आपल्या पोटात जातो. ज्यामुळे आपण आजारी पडतो.

चिकटपणा वाढण्याची भिती

जर पदार्थ तयार केल्यानंतर लगेच कढईतील पदार्थ काढले नाहीत किंवा ती स्वच्छ केली नाही तर भांड चिकट होऊ शकतं. अशात राख किंवा मातीनेही चिकटपणा दूर होत नाही. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं.

पोट बिघडतं

चिकटपणा असलेल्या कढईत जेवण केल्याने किंवा त्यात पुन्हा पदार्थ बनवल्याने पोट खराब होण्याची शक्यता जास्त असते. बरीच स्वच्छ करूनही काही दिवसांपूर्वीचा चिकटपणा कढईला चिकटून असतो. अशात तुम्ही या कढईत जेवण केलं तर हे कण आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे पोट खराब होतं.

वैज्ञानिक तथ्य

पूर्वी ही बाब प्रचलित झाली की, जे लोक अविवाहित असतात ते जर कढईत जेवले तर त्यांच्या लग्नावेळी पाऊस येईल आणि विवाहित लोकांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. वैज्ञानिक तथ्याला मान्यतेचं रूप देण्यात आलं. जेणेकरून लोकांनी कढईत जेवण करू नये. ही मान्यता आजही लोक मानतात आणि कढईत जेवण करणं टाळतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य