शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विमान अपहरण अन् बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 02:31 IST

‘नीरजा’ हा चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे.

रान माधवानी दिग्दर्शित व सोनम कपूरच्या मुख्य भूमिकेतील ‘नीरजा’ हा चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. एअरहोस्टेस्ट नीरजा भानोत हिने केलेल्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट सर्वस्तरातून प्रसंशा मिळवित आहे. 1986 साली झालेल्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित हा चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. मुंबई विमानतळावरून न्यूयार्क जाणा-या PAN AM 73 विमानाचे पाकिस्तानातील कराचीच्या एम जिन्ना विमानतळावरून अपहरण करण्यात आले होते. 360 प्रवाशांना वाचविताना 23 वर्षीय नीरजा भनोत शहीद झाली. विमान अपहरणाच्या पाश्वभूमिवर अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. यात मल्यामळ भाषेतील अमिताभ बच्चन व मोहनलाल यांच्या प्रमुख भमिके चा ‘कंधार’ व तामीळ व तेलगू भाषेत प्रदर्शित झालेला नागर्जून अभिनित ‘गगनम’ यांचाही उल्लेख करता येईल. विमान अपहरण या विषयावर सपेशल बॉलिवूड चित्रपट देखील तयार झाले आहेत. जमीन (2003)रोहित शेट्टी दिग्दर्शित हा पहिला चित्रपट होता. अजय देवगन, अभिषेक बच्चन व बिपाशा बसू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट चांगल्या पटकथेसाठी लक्षात राहतो. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा सरकत जाते. दहशतवादी आपल्या नेत्याला सोडण्याच्या मागणीसाठी विमान अपहरण करतात. या चित्रपटाची कथा डिसेंबर 1999 साली झालेल्या ‘कंधार विमान अपहरणा’वर आधारित होती. हायजॅक (2008)शायनी अहुजा, ईशा देओल व दाक्षिणात्य अभिनेत्री अनुषा यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा हॉलिवूडच्या ‘डाय हार्ट’ या चित्रपटासारखी होती. डाय हार्टप्रमाणे अ‍ॅक्शन यात नसले तरी देखील तसा प्रयत्न दिग्दर्शकाने केला होता. सहा दहशतवादी विमानाचे अपहरण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रवाशांची हत्या करतात. ‘आयसी 814’ या विमान अपहरणावर या चित्रपट तयार करण्यात आला होता. ये दिल आशिकाना (2002)दिग्दशक कुकू  कोहली यांच्या रोमॉटिक-अ‍ॅक्शन ‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात करण नाथ व जिविका शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा दोन ट्रॅकवर पुढे सरकत जाते. कॉलेजचे रोमॉटिक वातावरण तर दुसरीकडे दहशतवादी करावाया. ज्या विमानातून नायिका प्रवास करीत असते त्याचे अपहरण होते. नायिकेची सुटका करण्यासाठी नायकाची धडपड यात दाखविली आहे.