शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यापेक्षाही जास्त शक्ती देतात या गोष्टी, जवळही येणार नाही उष्णता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 09:51 IST

या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण बरेच लोक वेगवेगळ्या कारणाने किंवा आळसामुळे पाणी कमी पितात. असे लोक गोष्टींचं सेवन करून शरीराचं तापमान योग्य ठेवू शकतात.

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. हीटवेव्हचा धोकाही वाढत आहे. अशात शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करणं फार गरजेचं होऊन बसतं. शरीरात पाणी कमी झालं तर एनर्जी राहत नाही. तुम्हाला विकनेस जाणवू शकतो. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो.

या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण बरेच लोक वेगवेगळ्या कारणाने किंवा आळसामुळे पाणी कमी पितात. असे लोक गोष्टींचं सेवन करून शरीराचं तापमान योग्य ठेवू शकतात. या गोष्टींमधून शरीराला पोषक तत्वही मिळतात. तसेच गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर करता येतात. न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी अशाच काही गोष्टींबाबत सांगत आहेत.

बेलाचा ज्यूस

हे एक देशी फळ आहे. जे उष्णता आपल्यापासून दूर करतं. या फळाच्या गरामध्ये अनेक न्यूट्रिएंट असतात. हे पोषक तत्व हीट स्ट्रोक, डायरिया आणि इतरही पोटांसंबंधी आजारांपासून बचाव करतात. हे शरीराला हायड्रेट करून एनर्जी देण्याचं काम करतात. 

कलिंगड-खरबूज

उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज आवर्जून खाल्ले पाहिजे. या दोन्हीतून शरीराला खूपसारे फायदे मिळतात. यात पाणी आणि फायबर भरपूर असतं. शरीर यानी हायड्रेट राहतं सोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, बी-कॉम्पेक्स व्हिटॅमिन्स मिळतात. 

दही आणि ताक

या दिवसांमध्ये पोटाची उष्णता खूप वाढते. यामुळे उलटी, पोटदुखी, पोटात जळजळ, जुलाब, भूक न लागणे यासारख्या समस्या होतात. काही लोकांना  तिखट पदार्थ खाऊन गॅसची समस्या होते. अशात दही आणि ताक शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. 

नारळ पाणी आणि मलाई

नारळ पाणी शरीरासाठी फार हेल्दी असतं. यातून शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट मिळतात जे घामाच्या माध्यमातून निघून जातात. न्यूट्रिशनिस्ट म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी एक नारळ पाणी प्यायला हवं. सोबतच नारळाची मलाई सुद्धा सेवन करावी. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य