शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यापेक्षाही जास्त शक्ती देतात या गोष्टी, जवळही येणार नाही उष्णता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 09:51 IST

या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण बरेच लोक वेगवेगळ्या कारणाने किंवा आळसामुळे पाणी कमी पितात. असे लोक गोष्टींचं सेवन करून शरीराचं तापमान योग्य ठेवू शकतात.

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. हीटवेव्हचा धोकाही वाढत आहे. अशात शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करणं फार गरजेचं होऊन बसतं. शरीरात पाणी कमी झालं तर एनर्जी राहत नाही. तुम्हाला विकनेस जाणवू शकतो. इतकंच नाही तर जीवालाही धोका होतो.

या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण बरेच लोक वेगवेगळ्या कारणाने किंवा आळसामुळे पाणी कमी पितात. असे लोक गोष्टींचं सेवन करून शरीराचं तापमान योग्य ठेवू शकतात. या गोष्टींमधून शरीराला पोषक तत्वही मिळतात. तसेच गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर करता येतात. न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी अशाच काही गोष्टींबाबत सांगत आहेत.

बेलाचा ज्यूस

हे एक देशी फळ आहे. जे उष्णता आपल्यापासून दूर करतं. या फळाच्या गरामध्ये अनेक न्यूट्रिएंट असतात. हे पोषक तत्व हीट स्ट्रोक, डायरिया आणि इतरही पोटांसंबंधी आजारांपासून बचाव करतात. हे शरीराला हायड्रेट करून एनर्जी देण्याचं काम करतात. 

कलिंगड-खरबूज

उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज आवर्जून खाल्ले पाहिजे. या दोन्हीतून शरीराला खूपसारे फायदे मिळतात. यात पाणी आणि फायबर भरपूर असतं. शरीर यानी हायड्रेट राहतं सोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, बी-कॉम्पेक्स व्हिटॅमिन्स मिळतात. 

दही आणि ताक

या दिवसांमध्ये पोटाची उष्णता खूप वाढते. यामुळे उलटी, पोटदुखी, पोटात जळजळ, जुलाब, भूक न लागणे यासारख्या समस्या होतात. काही लोकांना  तिखट पदार्थ खाऊन गॅसची समस्या होते. अशात दही आणि ताक शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. 

नारळ पाणी आणि मलाई

नारळ पाणी शरीरासाठी फार हेल्दी असतं. यातून शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट मिळतात जे घामाच्या माध्यमातून निघून जातात. न्यूट्रिशनिस्ट म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी एक नारळ पाणी प्यायला हवं. सोबतच नारळाची मलाई सुद्धा सेवन करावी. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य