शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न येणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 10:01 IST

अलिकडे आपण बघतो की, मोठमोठे ऑफिसेस चारही बाजूने बंद असतात आणि आत कुठेही नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा नसते.

(Image Credit : The Telegraph)

अलिकडे आपण बघतो की, मोठमोठे ऑफिसेस चारही बाजूने बंद असतात आणि आत कुठेही नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा नसते. पण याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. कारण एसीने त्यांना थंड केलेलं असतं.  तुमचंही ऑफिस चारही बाजूने बंद असेल आणि अजिबातच नैसर्गिक हवा आत येत नसेल तर ही चिंतेची बाब ठरू शकते.  

(Image Credit : Wikipedia) (प्रातिनिधीक फोटो)

एका रिपोर्टनुसार, ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा न येणं ही बाब कर्मचाऱ्यांचं आरोग्य बिघडवू शकते. ऑफिसमध्ये व्हेंटिलेशन ने होत असल्याकारणाने कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं. ज्याचा मेंदूवर फार वाईट प्रभाव पडतो. 

(Image Credit : Entreprene)

एका रिपोर्टच्या हवाल्याने न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, व्यक्ती त्याच वातावरणात राहू शकतो, जिथे ऑक्सिजन असेल. जेणेकरून आपण सहजपणे श्वास घेऊ शकू. कार्बन डायऑक्साइड आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. रूममध्ये कार्बन डायऑक्साइडचं कमी प्रमाण असेल तरी सुद्धा श्वास रोखला जाऊ शकतो. याने मेंदूला मिळणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा निर्माण केला जाऊ शकतो. 

या रिपोर्टनुसार, शरीरातील अंतर्गत अंगांपर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचणे, व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर प्रभाव टाकतं. एन्व्हायनरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीनुसार, बंद रूममध्ये प्रदूषणाचं प्रमाण २ ते ५ पटीने अधिक वाढू शकतं. या प्रदूषणामुळे हृदय आणि फुप्फुसासंबंधी आजारांचा धोका अधिक वाढतो. तसेच यामुळे अकाली मृत्यूचा धोका देखील असतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन